ज्वेल ऑफ नवी मुंबई – लॉर्ड बुद्धा पार्क येथे सुशोभीकरण व सोयी सुविधांचा अभाव

पूर्तता करण्यासंदर्भात आयुक्तांना निवेदन… अक्षराज : जे. के. पोळ  दि.०८, नेरूळ (नवी मुंबई) :  ज्वेल ऑफ नवी मुंबई – लॉर्ड बुद्धा पार्क या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची भव्य अशी मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. नवी मुंबईच नाहीतर जवळपासच्या सर्व परिसरातून या पार्कला भेटी देण्याकरिता अनेक अनुयायी आणि नागरिक येत असतात. परंतु या उद्यानात…

Read More

दहशतीची हवा काढली – पोलिसांनी गुन्हेगारांना रस्त्यावर धुळ चारली

दहशतीची हवा काढली – पोलिसांनी गुन्हेगारांना रस्त्यावर धुळ चारली येरवड्यात गुन्हेगारांची दिंड – पोलिसांचा कडक इशारा अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१२, पुणे : येरवडा गणेशनगर परिसरात हत्यारासह दहशत माजवणाऱ्या टोळीला पोलिसांनी शेवटी गजाआड करून त्यांच्या माजाला चाप लावला. दिनांक 05 ऑगस्ट रोजी रात्री चा सुमारास हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या सात आरोपींवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल…

Read More

टाकळी ढोकेश्वर येथे कांदाप्रश्नी रविंद्र राजदेव आक्रमक

टाकळीढोकेश्वर येथे कांदाप्रश्नी रविंद्र राजदेव आक्रमक नगर – कल्याण महामार्गावर छेडलं रास्ता रोको आंदोलन अक्षराज : वसंत रांधवणदि.१५, पारनेर (अहिल्यानगर) : नगर कल्याण महामार्गावर टाकळी ढोकेश्वर येथील महात्मा फुले चौकात आज अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी ढोकेश्वर गटाचे खंबीर नेते निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली कांदा प्रश्नी…

Read More

बहुविध प्रतिभेचे धनी डॉ.जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड

बहुविध प्रतिभेचे धनी डॉ.जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड जगप्रसिद्ध खगोल – भौतिक  शास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक, पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर यांचे २० मे रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने  बहुविध प्रतिभेचे धनी असलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. डॉ.जयंत नारळीकर यांचा जन्म  १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील…

Read More

बस आणि बोलेरोच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू ; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले

बस आणि बोलेरोच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू ; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले अक्षराज : प्रतिनिधी दि.०२, किनवट (नांदेड) : मांडवी मार्गावरील अंबाडी घाटात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात बोलेरो जीपचालक जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी ६.३० च्या सुमारास घडली असून, बसमधील सर्व ३३ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, किनवट आगाराची बस (क्रमांक एम.एच.१४…

Read More

तरुणांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी सीडीएसए आणि सीसीडीटी कडून रोजगार मेळाव्याचे आयोजन

तरुणांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी सीडीएसए आणि सीसीडीटी कडून रोजगार मेळाव्याचे आयोजन अक्षराज : प्रतिनिधी दि.०८, मानखुर्द (मुंबई) : सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड अॅक्शन (सीडीएसए) ने कमिटेड कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट (सीसीडीटी) च्या सहकार्याने स्थानिक तरुणांना विविध क्षेत्रातील संभाव्य नियोक्त्यांशी जोडून सक्षम बनवण्याच्या उद्देशाने रोजगार मेळा यशस्वीरित्या आयोजित केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय झोपडपट्टीवासी महासंघाचे अध्यक्ष…

Read More

पाकिस्तानी झेंडा पायदळी तुडवून वधूसह वऱ्हाडींनी केला निषेध

पाकिस्तानी झेंडा पायदळी तुडवून वधूसह वऱ्हाडींनी केला निषेध ! अक्षराज : विनोद वास्कर दि.११, बोनकोडे( नवी मुंबई) : आगरी-कोळी समाजातील लग्नसोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमाला सर्वाधिक महत्त्व आहे. हल्ली मौजमजा म्हणून रात्री हळदीची धुळवड आणि नाचगाणी हे प्रकार चालत असले तरी मूळ परंपरेनुसार हळदीचा विधी आधीच होतो. मात्र, नवी मुंबईतील बोनकोडे गावातील एका मुलीच्या लग्नाच्या हळदी समारंभात…

Read More

यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी  अक्षराज : प्रतिनिधी दि.२९, यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ दौऱ्याच्या सुरुवातीला यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, माजी मंत्री मदन येरावार, आमदार राजू तोडसाम, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी…

Read More

नागरिकांच्या मोठया संघर्षातून मलनित्सारण वाहिनेच्या भुमिपूजनाचा संभारभ

नागरिकांच्या मोठया संघर्षातून मलनित्सारण वाहिनेच्या भुमिपूजनाचा संभारभ अक्षराज : प्रतिनिधी दि.०५, आंबेगाव ( पुणे) : आंबेगाव खुर्द या ठिकाणी नागरिक ड्रेनेज च्या पाण्याने नागरिक भयंकर ग्रासले असून नागरिकांच्या समस्येकडे प्रशासन वारंवार कानाडोळा करते आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील याकडे प्रशासकीय अधिकारी खासदार, आमदार, माजी नगरसेवक यांचे दुर्लक्ष होताना दिसते. नागरिकांच्या समस्या वारंवार सांगून देखील…

Read More

“आम्ही टाकळीकर’ राबविणार जलसंधारणाचा दुसरा टप्पा

“जलसंधारणा” त लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा – सरपंच अरुणा खिलारी अक्षराज : वसंत रांधवणदि.२५, पारनेर (अहिल्यानगर) : दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे, याकरिता गावातील पाझर तलाव, ओढ्यांचे खोलीकरण करणे आवश्यक होते. यासाठी ग्रामपंचायतमार्फत व आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्य शासनासह अनेक सामाजिक सामाजिक संस्थांना प्रस्ताव दिले होते. यांस मान्यता मिळाल्याने नाम फाऊंडेशन ग्रामपंचायतसह विविध…

Read More
error: Content is protected !!