Headlines

ताल बार अँड रेस्टॉरंटवर धाड ! २३ जणांवर गुन्हा दाखल…

ताल बार अँड रेस्टॉरंटवर धाड ! २३ जणांवर गुन्हा दाखल… अक्षराज : भानुदास गायकवाड  दि.०३, कल्याण (ठाणे ) : महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीतील ताल बार अँड रेस्टॉरंटवर, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ कल्याण यांच्या आदेशाने, गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सहाय्याने रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. ही कारवाई मध्यरात्री १:४० वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी तपासणी केली…

Read More

व्याघ्र संवर्धनात नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी धोरण आखणार – मुख्यमंत्री फडणवीस

व्याघ्र संवर्धनात नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी धोरण आखणार – मुख्यमंत्री फडणवीस अक्षराज : प्रतिनिधी दि. ३०, मुंबई : महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाची वाटचाल देशात आदर्श ठरली आहे. राज्यात वन विभागाच्या प्रयत्नांमुळे वाघांची संख्या वाढली आहे. आज आपण केवळ व्याघ्रसंवर्धन करत नाही, तर वन पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था घडवत आहोत. पुढील काळात व्याघ्र संवर्धनात नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविण्यासाठी नवीन…

Read More

पोलीस आयुक्त साहेब, येरवडा भागात नेमकं चाललं तरी काय ?

पोलीस आयुक्त साहेब, येरवडा भागात नेमकं चाललं तरी काय ? पेट्रोलिंग कुठं गायब झालंय? डीबी पथक झोपेत आहे का? अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.०८, येरवडा (पुणे) : लोक ओरडतात “सुरक्षा कुठंय?” आणि प्रशासन मात्र शांत!पोलीस निष्क्रिय, गुंड सक्रीय — येरवड्यात कायदा गुंडांच्या पायाशी पडला का? येरवड्यात १०-१२ जणांचा दहशतीचा हल्ला — लक्ष्मीनगरात शस्त्रांसह धुमाकूळयेरवडा परिसर…

Read More

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर अक्षराज : विकास वाघ दि.०३ ,धाराशिव : मान्सुनपुर्व पाऊस धाराशिव जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेती पिकाची व झालेल्या नुकसानीची पहाणी केली. काक्रंबा येथील महादेव पाटील (यांच्या गट नं. ३८८)…

Read More

शिळगावातील ठामपा शाळेत विद्यार्थ्यांची पाण्यासाठी वणवण !

शिळगावातील ठामपा शाळेत विद्यार्थ्यांची पाण्यासाठी वणवण ! अक्षराज : प्रतिनिधीदि.० ८, शिळफाटा (ठाणे) : शिळगावातील शाळा क्रमांक ८१, शाळा क्रमांक २६ या दोन्ही शाळा एकाच इमारतीत सकाळ आणि दुपार अशा वेळी भरतात. या दोन्ही शाळेची पटसंख्या १ हजार २०० च्या वर असून सरासरी उपस्थिती ८७% असते. या दोन्ही शाळा ठाणे महानगरपालिकेच्या आहेत. मुख्याध्यापक यांनी निवेदन…

Read More

पंढरपूर येथे ‘कृषी पंढरी’ कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे ‘कृषी पंढरी’ कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन अक्षराज : साहेबराव परबत दि,०६. पंढरपूर (सोलापूर) :  शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण…

Read More

हिमायतनगर बजरंग दलची कावड यात्रा भर पावसात जय श्री रामाच्या गजरात संपन्न

हिमायतनगर बजरंग दलची कावड यात्रा भर पावसात जय श्री रामाच्या गजरात संपन्न अक्षराज : प्रतिनिधी दि.१८, हिमायतनगर (नांदेड) : शहरातील बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते यावर्षी दिनांक १८ ऑगस्ट रोजी श्रावणाच्या चौथ्या सोमवारी सहस्त्रकुंड ते हिमायतनगर पायी १५ किमी प्रवास करून हजारो कावडधाऱ्यानी जय श्री रामाचा…

Read More

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही संस्था-महाविद्यालयांनी अतिरीक्त फी मागितली तर तक्रार करा

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही संस्था-महाविद्यालयांनी अतिरीक्त फी मागितली तर तक्रार करा महाराष्ट्र सिईटी सेल ने जारी केले परिपत्रक अक्षराज : संगीता वनकळसदि.१९, कळंब (धाराशिव) : महाराष्ट्र सिईटी सेलच्या माध्यमातून तांत्रिक, अभियांत्रीकी, विधी, कृषी, व्हेटरनरी, वैद्यकीय, आयुष, तथा इतरही जवळपास सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीया चालू आहेत. काही अभ्यासक्रमांचे पहिले राऊंड होवून निवड याद्याही जाहीर झाल्या आहेत….

Read More

पहलगाम अतिरेक्यांच्या हल्ल्यात डोंबिवलीतील ३ पर्यटकांचा मृत्यू

पहलगाम अतिरेक्यांच्या हल्ल्यात डोंबिवलीतील ३ पर्यटकांचा मृत्यू ! मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर… अक्षराज : जे. के. पोळ दि.२२, ठाणे : जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे.पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या…

Read More

दहावी, बारावी मध्ये ९० टक्के मार्क मिळवल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ताज हॉटेलमध्ये मिळाली मेजवानी

दहावी, बारावी मध्ये ९० टक्के मार्क मिळवल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ताज हॉटेलमध्ये मिळाली मेजवानी मानव सेवा प्रतिष्ठानने ताज हॉटेलमध्ये विद्यार्थ्यांचा केला सत्कार अक्षराज : विनोद वास्करदि.११, शिळफाटा (ठाणे) : शिळफाटा जंक्शन नाक्यावरून मानव सेवा प्रतिष्ठान तर्फे दहावी व बारावीचे २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मेजवानीसाठी हॉटेल ताज ग्रँड मुंबई येथे लक्झरी बसणे ट्रिप घेऊन गेले….

Read More
error: Content is protected !!