Headlines

ठाण्यात शुक्रवारी पुन्हा पाणीबाणी…

ठाण्यात शुक्रवारी पुन्हा पाणीबाणी… अक्षराज : संजय पंडित दि.७, ठाणे : मे महिना सुरु होताच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली आहे. अशातच आता पाणी कपातीच्या आव्हानाला ठाणेकरांना सामोरं जावं लागत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा केला…

Read More

कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांचा वचननामा जाहीर

कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांचा वचननामा जाहीर अक्षराज: विनोद वास्करदि. १८, कल्याण( ठाणे) : कल्याण ग्रामीणचे विधानसभेचे मनसेचे उमेदवार प्रमोद रतन पाटील यांना हक्काचा राजू दादा म्हणून ओळखले जातात. हाच हक्काचा माणूस आज पुन्हा एकदा कल्याण ग्रामीण विभागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून आमदारकी लढवत आहे. मागच्या वेळी कल्याण ग्रामीण विभागातून विधानसभेतून निवडून…

Read More

शिळगावात कचऱ्याचे साम्राज्य… नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शिळगावात कचऱ्याचे साम्राज्य… नागरिकांचे आरोग्य धोक्यात…अक्षराज : विनोद वास्करदि. १७, शिळफाटा (ठाणे) : दिवा प्रभाग समितीमध्ये येत असलेल्या शिळगावांमध्ये घंटागाडी येत नसल्यामुळे घरोघरी कचऱ्याच्या डस्टबिन ग्रामस्थांच्या घरी फुल झाल्या आहेत. तसेच रस्त्यावर सुद्धा अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात फोन लावले असता माहिती देतात की, डायघर येथील कचरा प्रकल्प बंद असल्यामुळे…

Read More

ठाणे, पालघर जिल्हासह संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस

ठाणे पालघर जिल्हा संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस अक्षराज : जे. के. पोळदि.०२, ठाणे : मुंबई शहर उपनगर सह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय मार्फत जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षा द्वारे नैसर्गिक आपत्ती बाबत दैनंदिन अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये नद्यांची पातळी, धरणातील विसर्ग महत्त्वाच्या घटनांचा तपशील सादर…

Read More

ठाणे-पालघर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट; २०% बोनसला संचालक मंडळाची मंजुरी

२९.१८ कोटींची तरतूद, कोणत्याही प्रकारची कपात न करण्याचा निर्णय अक्षराज : विनोद वास्करदि. २४, देसाई (ठाणे) : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. दि. २२/०७/२०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व कर्मचाऱ्यांना २०% बोनस देण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. २९.१८ कोटींची तरतूदबँक प्रशासनाने यासाठी २९.१८ कोटी रुपयांची तरतूद…

Read More

नमुंमपा पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव स्पर्धा २०२४ पारितोषिक विजेत्या मंडळांचा सन्मान

नमुंमपा पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव स्पर्धा २०२४ पारितोषिक विजेत्या मंडळांचा सन्मान अक्षराज : जे.के.पोळ  दि.१८, नवी मुंबई :  हवामानात व पर्जन्यमानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचे परिणाम आपण सारेजण अनुभवत आहोत, हे सुरळीत करण्यासाठी निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याकडे प्रत्येकानेच काटेकोर लक्ष देण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव आपण आनंदात व उत्साहात साजरा करतानाच निसर्गाचे भान ठेवून…

Read More

एमआयडीसी विभागात महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भोईर यांच्या प्रचार रॅली ला नागरिकांचा प्रतिसाद

अक्षराज : विनोद वास्करदि.११,कल्याण (ठाणे) : १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांच्या प्रचारार्थ डोंबिवली शहरातील एमआयडीसी विभागात प्रचार रॅली काढण्यात आली. चांगला प्रतिसाद नागरिकांनी दिला आहे. जनतेने सुभाष भोईर यांना आशीर्वाद सुद्धा दिले . दुसऱ्यांदा तुम्ही निवडून याल तसे आश्वासन दिले .त्यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने…

Read More

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे आमदार दातेंनी शासनाचे वेधले लक्ष

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी अक्षराज : वसंत रांधवणदि.०२, पारनेर (अहिल्यानगर) : पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागांत मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगर तालुक्यातील वाळुंबा नदीला आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले असून, यामध्ये रस्ते, शेती, पिके, जनावरे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर…

Read More

युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी आपली काळजी कशी घ्यावी ??

युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी आपली काळजी कशी घ्यावी ?? अक्षराज : जे. के. पोळदि.०७, ठाणे : युध्दजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी : १. प्रशासनामार्फत हवाई हल्याच्या वेळी कमी जास्त आवाजात वाजविल्या जाणाऱ्या सायरनचा आवाज आल्यानंतर त्वरीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यांत यावा. सायरन २ मिनिटे कमी जास्त आवाजात ऐकू आल्यानंतर उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरातील इलेक्ट्रिसिटी…

Read More

कल्याण रेल्वे स्टेशनवरून मारवाडसाठी निघालेले वृद्ध बेपत्ता !

कल्याण रेल्वे स्टेशनवरून मारवाडसाठी निघालेले वृद्ध बेपत्ता ! अक्षराज : भानुदास गायकवाड दि.०१, कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवरून एक वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील सिवास गावचे रहिवासी ५८ वर्षीय कालूराम दीपारामजी चौधरी हे २९ मेच्या रात्री हडपसर-जोधपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने मारवाड जंक्शनसाठी घरातून निघाले होते. मात्र ते ना ठरलेल्या गंतव्यस्थळी…

Read More
error: Content is protected !!