ठाण्यात शुक्रवारी पुन्हा पाणीबाणी…

ठाण्यात शुक्रवारी पुन्हा पाणीबाणी… अक्षराज : संजय पंडित दि.७, ठाणे : मे महिना सुरु होताच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली आहे. अशातच आता पाणी कपातीच्या आव्हानाला ठाणेकरांना सामोरं जावं लागत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा केला…

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेली बौद्ध मूर्ती हटवल्याने आप आक्रमक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेली बौद्ध मूर्ती हटवल्याने आप आक्रमक अक्षराज : प्रतिनिधी दि.१०, पुणे : शिक्षण शास्त्र विभागातील काही परदेशी विद्यार्थ्यांनी बौद्ध मूर्ती विद्यापीठात सहा फूट उंचीची भेट देण्यात आली होती. विद्यापीठातील काही पाकिस्तानी विचाराचे असल्याने दिनांक 8 मे रोजी कोणालाही न सांगता रात्रीच्या वेळेस हलवण्यात आली. गौतम बुद्धांचे विचार मानवता शिकवते पशु,…

Read More

ठाणे-पालघर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट; २०% बोनसला संचालक मंडळाची मंजुरी

२९.१८ कोटींची तरतूद, कोणत्याही प्रकारची कपात न करण्याचा निर्णय अक्षराज : विनोद वास्करदि. २४, देसाई (ठाणे) : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. दि. २२/०७/२०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व कर्मचाऱ्यांना २०% बोनस देण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. २९.१८ कोटींची तरतूदबँक प्रशासनाने यासाठी २९.१८ कोटी रुपयांची तरतूद…

Read More

पानोलीच्या उपसरपंचपदी अनुसया खामकर यांची बिनविरोध निवड

पानोलीच्या उपसरपंचपदी अनुसया खामकर यांची बिनविरोध निवड अक्षराज : वसंत रांधवणदि.०३, पारनेर (अहिल्यानगर) : तालुक्यातील पानोली गावच्या उपसरपंचपदी अनुसया बाबाजी खामकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. बायसा संजय काळोखे यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवर त्यांची निवड झाली. मासिक सभेत सर्व सदस्यांनी एकमताने अनुसया खामकर यांचा उपसरपंच पदासाठी ठराव मांडला…

Read More

बीडकरांच्या स्वप्नातील रेल्वे आज पटरीवर धावली…

बीडकरांच्या स्वप्नातील रेल्वे आज पटरीवर धावली… मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा अक्षराज : शिवाजी औसेकर दि. १८, बीड : गेल्या अनेक वर्षापासून बीडकरांनी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्व.गोपीनाथरावजी मुंडे , स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्यासह आजपर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी अतोनात परिश्रम घेऊन अखेर बीड जिल्हा वासियांचे स्वप्न पूर्ण केले. आज अहिल्यानगर ते…

Read More

‘एन्काऊंटर’ कधी? : शिक्षणाचं माहेरघर आता गँगस्टर्सच्या दहशतीत!

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांना पत्रकार प्रणिल कुसाळे यांचा थेट सवाल ! “मोबीनशेख -महाकालीवर कारवाई झाली, तर पुण्यातील गॅंगस्टरांवर कारवाई का नाही? अक्षराज : प्रतिनिधी दि.०१, पुणे : कायद्याचं राज्य की माफियांचा माज?सामान्य पुणेकर सुरक्षित की गुन्हेगारांच्या दयेवर? ​शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यावर पुन्हा एकदा गुन्हेगारीची काळी छाया दाटली आहे. नागरिकांना आजही आठवते ती ‘सिंघम स्टाईल’ कारवाई…

Read More

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आनंददायी शनिवार साजरा

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आनंददायी शनिवार साजरा अक्षराज : प्रतिनिधी दि.२४, बुलडाणा : श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बुलडाणा येथे दि. २३ रोजी आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला. शाळेचे शारीरिक शिक्षक पाटील सर यांनी घेतलेल्या योगासनापासून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयातील कलाशिक्षक काळवाघे सर व राष्ट्रीय हरित सेना प्रमुख हिंगे मॅडम यांच्या संकल्पनेतून…

Read More

“आम्ही टाकळीकर’ राबविणार जलसंधारणाचा दुसरा टप्पा

“जलसंधारणा” त लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा – सरपंच अरुणा खिलारी अक्षराज : वसंत रांधवणदि.२५, पारनेर (अहिल्यानगर) : दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे, याकरिता गावातील पाझर तलाव, ओढ्यांचे खोलीकरण करणे आवश्यक होते. यासाठी ग्रामपंचायतमार्फत व आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्य शासनासह अनेक सामाजिक सामाजिक संस्थांना प्रस्ताव दिले होते. यांस मान्यता मिळाल्याने नाम फाऊंडेशन ग्रामपंचायतसह विविध…

Read More

टाकळी ढोकेश्वरमध्ये घडले हिंदू – मुस्लिम ऐक्याचे दर्शन

वै. बबन महाराज पायमोडे यांच्या दिंडीचे दर्ग्यात स्वागत अक्षराज : वसंत रांधवणदि.१४, पारनेर (अहिल्यानगर) : हिंदू – मुस्लिम ऐक्याची परंपरा असणाऱ्या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे वै. ह. भ. प. बबन महाराज पायमोडे यांच्या पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना मुस्लिम बांधवांनी हजरत सुफी इस्माईलशहा बाबा दर्गाह येथे या दिंडीचे उत्साहात स्वागत केले….

Read More

काश्मिरात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला ! २८ ठार, २४ जखमी

काश्मिरात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला ! २८ ठार, २४ जखमी अक्षराज : वृत्तसंकन दि .२३ , जम्मू काश्मीर : पुलवामा नंतर आता पहलगाम हल्ला ! पोलिसांच्या वेशातील ८ ते १० दहशतवाद्यांनी पर्यटकांना नावे विचारली, आयकार्ड बघितली अन् गोळ्या घातल्या; मृतांमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्ये, विदेशातील पर्यटकांचा समावेश, २४ जखमींमध्ये महाराष्ट्रातील दोघे; दहशतवाद्यांनी केले ‘टार्गेट किलिंग’ जम्मू: काश्मीर…

Read More
error: Content is protected !!