Latest posts

All
fashion
lifestyle
sports
tech

एमआयडीसी विभागात महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भोईर यांच्या प्रचार रॅली ला नागरिकांचा प्रतिसाद

अक्षराज : विनोद वास्करदि.११,कल्याण (ठाणे) : १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा…
मुख्य संपादक

महत्वाच्या घडामोडी

रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पोहोचली नाही, मुलीला जन्म दिल्यानंतर मातेचा मृत्यू 
बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला जीव
एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ मोहिम
बापरे ! सोयगावच्या जुन्या बाजार चौकात भला मोठा अजगर
“आम्ही टाकळीकर” चा प्रत्येक प्रकल्प प्रेरणा देणारा: डॉ. भाऊसाहेब खिलारी
“आम्ही टाकळीकर’ राबविणार जलसंधारणाचा दुसरा टप्पा

Popular News

रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पोहोचली नाही, मुलीला जन्म दिल्यानंतर मातेचा मृत्यू 
बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला जीव
एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ मोहिम
बापरे ! सोयगावच्या जुन्या बाजार चौकात भला मोठा अजगर

Latest posts

रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पोहोचली नाही, मुलीला जन्म दिल्यानंतर मातेचा मृत्यू 

रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पोहोचली नाही, मुलीला जन्म दिल्यानंतर मातेचा मृत्यू  अक्षराज : वसंत वडस्कर दि. १७, जिवती (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील घोडणकप्पी या दुर्गम गावात रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला वेळेत वैद्यकीय मदत मिळू न शकल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संगीता गेडाम (वय २५) यांनी घरातच मुलीला जन्म दिला. यानंतर अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा…

Read More

बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला जीव

बारा वर्षांच्या देवेंद्रला न्याय मिळणार का ? प्रशासनावर सवाल ! अक्षराज : विनोद वास्कर दि.१०, दिवा (ठाणे) : ज्याच्या आयुष्याची सुरुवातच झाली नव्हती, त्याचा शेवट झाला. दिवा शहरात अवघ्या बारा व्या वर्षी डॉक्टरच्या चुकीमुळे देवेंद्रचा जीव गेला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.काय वाटले असेल त्या माय-माऊलीला जिने नऊ महिने यातना भोगून…

Read More

एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ मोहिम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणासह पर्यावरणविषयक लघुपटांचे प्रदर्शनअक्षराज : प्रतिनिधीदि.०५ आळंदी (पुणे) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी (एडीटी) विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ३०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (मॅनेट) यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

बापरे ! सोयगावच्या जुन्या बाजार चौकात भला मोठा अजगर

सर्पमित्राच्या तत्परतेने टळला अनर्थ… अक्षराज : पुनम परदेशीदि.०३, सोयगाव (छ.संभाजीनगर) : सोयगाव शहरातील जुन्या बाजार चौकात व परिसरात राहणारे अतुल भोई यांच्या घरात मंगळवार दि.०२ रोजी रात्री भला मोठा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरा घरात अचानक अजगर दिसताच कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी शेंदुर्णी येथील सर्पमित्र कृष्ण…

Read More

“आम्ही टाकळीकर” चा प्रत्येक प्रकल्प प्रेरणा देणारा: डॉ. भाऊसाहेब खिलारी

लोकसहभागातून निवडुंगेवडी येथिल तलावाचे खोलीकरण अक्षराज : वसंत रांधवणदि.०३, पारनेर (अहिल्यानगर) : टाकळी ढोकेश्वरच्या पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत भूमिपुत्रांनी सोशल मीडियावर आम्ही टाकळीकर ग्रुपच्या माध्यमातून जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी एकत्र येत बारा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचा प्रत्येक प्रकल्प प्रेरणा देणारा आहे. असे प्रतिपादन सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ भाऊसाहेब खिलारी यांनी…

Read More

“आम्ही टाकळीकर’ राबविणार जलसंधारणाचा दुसरा टप्पा

“जलसंधारणा” त लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा – सरपंच अरुणा खिलारी अक्षराज : वसंत रांधवणदि.२५, पारनेर (अहिल्यानगर) : दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे, याकरिता गावातील पाझर तलाव, ओढ्यांचे खोलीकरण करणे आवश्यक होते. यासाठी ग्रामपंचायतमार्फत व आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्य शासनासह अनेक सामाजिक सामाजिक संस्थांना प्रस्ताव दिले होते. यांस मान्यता मिळाल्याने नाम फाऊंडेशन ग्रामपंचायतसह विविध…

Read More

आळंदी शहरातील पथविक्रेत्यांना न्याय द्या अन्यथा नगरपरिषदेसमोर बोंब मारो आंदोलन करू

अक्षराज : प्रतिनिधीदि.२३, आळंदी (पुणे) : संघर्ष नायक भगवानराव वैराट यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्नमहाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दल या संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद यांची भेट घेऊन चर्चा करून गुरुवार दि.२१ रोजी निवेदन दिले, आळंदी शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पथविक्रेता म्हणून भाजी मंडई, झाडी बाजार, मरकळ चौक, आळंदी शहरातील विविध भागात…

Read More

१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे

१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे – प्रताप सरनाईक अक्षराज : जे. के. पोळदि.२३, ठाणे : राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये…

Read More

डोक्यात हातोडा घालून चुलत्यानेच केला पुतण्याचा खून

पारनेरच्या भांडगावातील खूनाचा एलसीबीकडून उलगडा अक्षराज : वसंत रांधवणदि.१८, अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील भांडगाव येथील शेतकरी संदीप खरमाळे यांच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत उलगडा करत धक्कादायक सत्य समोर आणले आहे. संदीप खरमाळे यांच्या चुलत्यानेच, म्हणजे महेश हनुमंत खरमाळे (वय ४५, रा. भुजबळ वस्ती, भांडगाव) याने घरगुती वादातून हातोड्याने डोक्यात वार करून…

Read More

धर्मयोद्धा छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास सदैव प्रेरणादायी : राजेश हेलगे

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यात चर्चासत्र संपन्न अक्षराज : प्रतिनिधीदि.१६, बुलडाणा : धर्मवीर संभाजी राजेंचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी आजही त्याग आणि समर्पणाची साक्ष देत आहे. ९ वर्षात 120 लढाया लढून एकही लढाई न हरणारे मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजी राजे कर्तुत्वाने अजरामर झाले. असे मत बुलढाणा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक राजेश हेलगे यांनी व्यक्त केले.बुलढाणा शहरातील जांभरुण…

Read More
error: Content is protected !!