“आम्ही टाकळीकर” चा प्रत्येक प्रकल्प प्रेरणा देणारा: डॉ. भाऊसाहेब खिलारी

लोकसहभागातून निवडुंगेवडी येथिल तलावाचे खोलीकरण अक्षराज : वसंत रांधवणदि.०३, पारनेर (अहिल्यानगर) : टाकळी ढोकेश्वरच्या पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत भूमिपुत्रांनी सोशल मीडियावर आम्ही टाकळीकर ग्रुपच्या माध्यमातून जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी एकत्र येत बारा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचा प्रत्येक प्रकल्प प्रेरणा देणारा आहे. असे प्रतिपादन सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ भाऊसाहेब खिलारी यांनी…

Read More

“आम्ही टाकळीकर’ राबविणार जलसंधारणाचा दुसरा टप्पा

“जलसंधारणा” त लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा – सरपंच अरुणा खिलारी अक्षराज : वसंत रांधवणदि.२५, पारनेर (अहिल्यानगर) : दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे, याकरिता गावातील पाझर तलाव, ओढ्यांचे खोलीकरण करणे आवश्यक होते. यासाठी ग्रामपंचायतमार्फत व आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्य शासनासह अनेक सामाजिक सामाजिक संस्थांना प्रस्ताव दिले होते. यांस मान्यता मिळाल्याने नाम फाऊंडेशन ग्रामपंचायतसह विविध…

Read More

टाकळी ढोकेश्वर येथे कांदाप्रश्नी रविंद्र राजदेव आक्रमक

टाकळीढोकेश्वर येथे कांदाप्रश्नी रविंद्र राजदेव आक्रमक नगर – कल्याण महामार्गावर छेडलं रास्ता रोको आंदोलन अक्षराज : वसंत रांधवणदि.१५, पारनेर (अहिल्यानगर) : नगर कल्याण महामार्गावर टाकळी ढोकेश्वर येथील महात्मा फुले चौकात आज अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी ढोकेश्वर गटाचे खंबीर नेते निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली कांदा प्रश्नी…

Read More

शिवपाणंद शेतरस्त्यांच्या पाहणीसाठी बाभुळवाड्यात भव्य शिवार फेरी

शिवपाणंद शेतरस्त्यांच्या पाहणीसाठी बाभुळवाड्यात भव्य शिवार फेरी रोड मॉडेल व्हिलेजच्या माध्यमातून राज्यात स्मार्ट व्हिलेजेस उभी होतील – शरद पवळे अक्षराज : राजकुमार इकडे दि.२७, सुपा (अहिल्यानगर) : बाकुळवाडे गावच्या राज्यातील पहिल्या ग्रामसभेच्या रोड मॉडेल व्हिलेजच्या ऐतिहासिक निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळच्या माध्यमातून बाभुळवाडे गावात शिव पाणंद शेतरस्त्यांच्या पाहणीसाठी गावात भव्य शिवार फेरी काढण्यात…

Read More

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर अक्षराज : विकास वाघ दि.०३ ,धाराशिव : मान्सुनपुर्व पाऊस धाराशिव जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेती पिकाची व झालेल्या नुकसानीची पहाणी केली. काक्रंबा येथील महादेव पाटील (यांच्या गट नं. ३८८)…

Read More
error: Content is protected !!