भारतभूमीच्या संरक्षणासाठी मुंबईत होणार ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

भारतभूमीच्या संरक्षणासाठी मुंबईत होणार “श्री राजमातंगी महायज्ञ” गेल्या काही वर्षांत जगभरात कुठेनाकुठे लहान मोठी युद्ध अविरत सुरु आहेत. इस्त्रायल आणि हमास यांमधील युद्धात अपरिमित वित्त आणि जीवित हानी झाली. रशिया आणि युक्रेन युद्धानेही जगाची आर्थिक गणिते बदलली.  पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतालाही ऑपरेशन सिंदूर घडवावे लागले.  इराण, अमेरिका यांमधील वाद तर विकोपाला पोहोचला होता, ज्याचे पर्यावसान एकमेकांवरील विध्वंसक हल्यांमध्ये झाले.  या वादाचा फटका भारतालाही मोठ्या…

Read More

माझे माहेर पंढरी…!

माझे माहेर पंढरी…! माहेराचं सुख सासुरवाशीणीला विचारा. विवाह नंतर कन्या जशी रक्षाबंधन भाऊबीजेच्या निमित्ताने माहेराला जाते. तिचा आनंद गगनात मावत नाही कारण त्या माहेरातच तिचं बालपण गेलेलं असतं. माय बापाच्या अंगा खांद्यावर खेळून लहानाची मोठी झालेली असते. भावासोबत कधी खाऊ साठी भांडते तर, रुसलेल्या भावाला परत काहीतरी गंमत करून हसवते. बाल मैत्रिणींबरोबर खेळ खेळते. अंतर्मनातल्या…

Read More

बहुविध प्रतिभेचे धनी डॉ.जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड

बहुविध प्रतिभेचे धनी डॉ.जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड जगप्रसिद्ध खगोल – भौतिक  शास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक, पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर यांचे २० मे रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने  बहुविध प्रतिभेचे धनी असलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. डॉ.जयंत नारळीकर यांचा जन्म  १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील…

Read More
error: Content is protected !!