भारतभूमीच्या संरक्षणासाठी मुंबईत होणार ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !
भारतभूमीच्या संरक्षणासाठी मुंबईत होणार “श्री राजमातंगी महायज्ञ” गेल्या काही वर्षांत जगभरात कुठेनाकुठे लहान मोठी युद्ध अविरत सुरु आहेत. इस्त्रायल आणि हमास यांमधील युद्धात अपरिमित वित्त आणि जीवित हानी झाली. रशिया आणि युक्रेन युद्धानेही जगाची आर्थिक गणिते बदलली. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतालाही ऑपरेशन सिंदूर घडवावे लागले. इराण, अमेरिका यांमधील वाद तर विकोपाला पोहोचला होता, ज्याचे पर्यावसान एकमेकांवरील विध्वंसक हल्यांमध्ये झाले. या वादाचा फटका भारतालाही मोठ्या…



