एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ मोहिम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणासह पर्यावरणविषयक लघुपटांचे प्रदर्शनअक्षराज : प्रतिनिधीदि.०५ आळंदी (पुणे) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी (एडीटी) विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ३०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (मॅनेट) यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

“आम्ही टाकळीकर” चा प्रत्येक प्रकल्प प्रेरणा देणारा: डॉ. भाऊसाहेब खिलारी

लोकसहभागातून निवडुंगेवडी येथिल तलावाचे खोलीकरण अक्षराज : वसंत रांधवणदि.०३, पारनेर (अहिल्यानगर) : टाकळी ढोकेश्वरच्या पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत भूमिपुत्रांनी सोशल मीडियावर आम्ही टाकळीकर ग्रुपच्या माध्यमातून जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी एकत्र येत बारा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचा प्रत्येक प्रकल्प प्रेरणा देणारा आहे. असे प्रतिपादन सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ भाऊसाहेब खिलारी यांनी…

Read More

“आम्ही टाकळीकर’ राबविणार जलसंधारणाचा दुसरा टप्पा

“जलसंधारणा” त लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा – सरपंच अरुणा खिलारी अक्षराज : वसंत रांधवणदि.२५, पारनेर (अहिल्यानगर) : दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे, याकरिता गावातील पाझर तलाव, ओढ्यांचे खोलीकरण करणे आवश्यक होते. यासाठी ग्रामपंचायतमार्फत व आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्य शासनासह अनेक सामाजिक सामाजिक संस्थांना प्रस्ताव दिले होते. यांस मान्यता मिळाल्याने नाम फाऊंडेशन ग्रामपंचायतसह विविध…

Read More

आळंदी शहरातील पथविक्रेत्यांना न्याय द्या अन्यथा नगरपरिषदेसमोर बोंब मारो आंदोलन करू

अक्षराज : प्रतिनिधीदि.२३, आळंदी (पुणे) : संघर्ष नायक भगवानराव वैराट यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्नमहाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दल या संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद यांची भेट घेऊन चर्चा करून गुरुवार दि.२१ रोजी निवेदन दिले, आळंदी शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पथविक्रेता म्हणून भाजी मंडई, झाडी बाजार, मरकळ चौक, आळंदी शहरातील विविध भागात…

Read More

डोक्यात हातोडा घालून चुलत्यानेच केला पुतण्याचा खून

पारनेरच्या भांडगावातील खूनाचा एलसीबीकडून उलगडा अक्षराज : वसंत रांधवणदि.१८, अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील भांडगाव येथील शेतकरी संदीप खरमाळे यांच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत उलगडा करत धक्कादायक सत्य समोर आणले आहे. संदीप खरमाळे यांच्या चुलत्यानेच, म्हणजे महेश हनुमंत खरमाळे (वय ४५, रा. भुजबळ वस्ती, भांडगाव) याने घरगुती वादातून हातोड्याने डोक्यात वार करून…

Read More

टाकळी ढोकेश्वर येथे कांदाप्रश्नी रविंद्र राजदेव आक्रमक

टाकळीढोकेश्वर येथे कांदाप्रश्नी रविंद्र राजदेव आक्रमक नगर – कल्याण महामार्गावर छेडलं रास्ता रोको आंदोलन अक्षराज : वसंत रांधवणदि.१५, पारनेर (अहिल्यानगर) : नगर कल्याण महामार्गावर टाकळी ढोकेश्वर येथील महात्मा फुले चौकात आज अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी ढोकेश्वर गटाचे खंबीर नेते निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली कांदा प्रश्नी…

Read More

येरवडा–लक्ष्मीनगर पोलिसांनी गुटखा तस्करीवर घातला मोठा घाव

येरवडा–लक्ष्मीनगर पोलिसांनी गुटखा तस्करीवर घातला मोठा घाव अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१०, येरवडा (पुणे) : लक्ष्मीनगर, येरवडा परिसरात नववर्षाच्या सुरुवातीलाच येरवडा–लक्ष्मीनगर पोलिसांनी गुटखा तस्करीवर मोठा घाव घातला आहे. चारचाकी पिकअप टेम्पोमधून बेकायदेशीर माल वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस भीमराव कांबळे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाने सापळा रचून…

Read More

येरवडा येथे ११ वर्षीय मुलाचा डोंगरावरून पडून मृत्यू

येरवडा येथे ११ वर्षीय मुलाचा डोंगरावरून पडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.०८, येरवडा (पुणे) : येरवडा येथील जय जवान नगर परिसरात काल शनिवार दिनांक ०७ रोजी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. परिसरातील डोंगरावर मित्रांसोबत खेळत असताना ११ वर्षांच्या चिमुकल्याचा तोल जाऊन तो डोंगरावरून खाली कोसळला. या गंभीर अपघातात त्या…

Read More

पोलिसांकडून तरुणांना बेदम मारहाण ! दोषींवर कारवाईची मागणी

पोलिसांकडून तरुणांना बेदम मारहाण ! दोषींवर कारवाईची मागणी…अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.३०, येरवडा (पुणे) : येरवड्यातील लक्ष्मीनगर भागातील दोन तरुणांवर पोलीस मार्शलांनी अमानुष मारहाण केल्याची घटना दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजीच्या रात्री उशिरा घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारहाण केल्याने दोघांचे हात फॅक्चर झाले आहेत. पीडित तरुण व त्यांचे कुटुंब आणि स्थानिक नागरिक पोलीस ठाण्यात…

Read More

विमान अपघातात अजित पवार यांचे दुःखद निधन !

विमान अपघातात अजित पवार यांचे दुःखद निधन ! अक्षराज : जे. के. पोळदि.२८, मुंबई : आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Read More
error: Content is protected !!