
ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करा
ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करा अक्षराज : विनोद वास्करदि. १७, ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन पिण्याच्या…