युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी आपली काळजी कशी घ्यावी ??

युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी आपली काळजी कशी घ्यावी ?? अक्षराज : जे. के. पोळदि.०७, ठाणे : युध्दजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी : १. प्रशासनामार्फत हवाई हल्याच्या वेळी कमी जास्त आवाजात वाजविल्या जाणाऱ्या सायरनचा आवाज आल्यानंतर त्वरीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यांत यावा. सायरन २ मिनिटे कमी जास्त आवाजात ऐकू आल्यानंतर उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरातील इलेक्ट्रिसिटी…

Read More

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये आज होणार मॉक ड्रिल !

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये आज होणार मॉक ड्रिल ! मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह संवेदनशील ठिकाणांचा समावेश अक्षराज : जे. के. पोळ  दि.०६, ठाणे : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील १६  ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवार दि.७ मे रोजी…

Read More

वाहन तोडफोड फरार आरोपी आखिर अटक !

वाहन तोडफोड फरार आरोपी आखिर अटक ! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१५, येरवडा (पुणे) : लक्ष्मीनगर येरवडा परिसरात रस्त्यालगत उभ्या असलेल्या १२-१४ वाहनांची धारदार कोयता शस्त्राने तोडफोड करून, ‘मी भाई आहे,’ असे म्हणत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट -४ पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार लक्ष्मीनगर येरवडा येथील मातोश्री…

Read More

विशेष अंमली पदार्थ पथक आणि रामनगर पोलीसांची धडक कारवाई

विशेष अंमली पदार्थ पथक आणि रामनगर पोलीसांची धडक कारवाई अक्षराज : विश्वनाथ शेनोय दि.२८, कल्याण (ठाणे) : दि २८/०१/२०२५ रोजी विशेष पथकातील पोलीस उप निरीक्षक/प्रसाद चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीचे अनुषंगाने डोंबिवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे) /पंकज भालेराव, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.हवा. प्रशांत सरनाईक, पोशि निलेश पाटील, तसेच पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण…

Read More

शिंदे गटाने हिंदुत्व ८ हजारात विकले का ?

मुस्लिमांना ८ हजारात स्टॉल देऊन दिव्यातील शिंदे गटाने हिंदुत्व ८ हजारात विकले का ?शिवसेना ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडेंचा शिंदे गटाला टोलाअक्षराज :विनोद वास्कर दि. २९, दिवा (ठाणे) : शिंदे गटाच्या शहरप्रमुखामार्फत दिवा शहरात दिवा महोत्सव सुरू असून येथे मुस्लिमांना ८ हजारात व्यावसायिक स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परिणामी हिंदुत्वावरून उद्धव साहेबांवर टीका करणाऱ्या शिंदे…

Read More

मुंब्रातील अनधिकृत बांधकारावरून भाजप आक्रमण

मुंब्रातील अनधिकृत बांधकारावरून भाजप आक्रमणसर्वच प्रभाग समिती क्षेत्रात आंदोलन छेडणार अक्षराज : विनोद वास्करदि. २०, मुंब्रा (ठाणे) : मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून गुरुवारी अनधिकृत बांधकामाबाबत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केवळ मुंब्राच नव्हे तर सर्व प्रभाग समिती क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामाबाबत आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजपच्या वतीने…

Read More

२० वर्षापेक्षा जुन्या गाड्यांची नोंदणी रद्द करणे आवश्यक 

२० वर्षापेक्षा जुन्या गाड्यांची नोंदणी रद्द करणे आवश्यक  अक्षराज : जे के. पोळ  दि.२१, ठाणे : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयान्वये, २० वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या काळ्या-पिवळ्या जीप टॅक्सीची नियमानुसार नोंदणी रद्द करणे आवश्यक आहे. तथापि अशी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जातात. अशा वाहनांमुळे अपघात होऊन रस्त्यावरील इतर वाहने तसेच प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण…

Read More

येळी येथे रेती चोरीवर संयुक्त कारवाई !

येळी येथे रेती चोरीवर संयुक्त कारवाई !लोहा तहसीलदारांची धाड रेती काढण्याचेअनेक साहित्य जप्त अक्षराज : साहेबराव गागलवाडदि.२१ , नांदेड : नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन प्लश आउट अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने दि.२० डिसेंबर रोजी उस्मान नगर हद्दीतील लोहा तालुक्यातील येळी येथे…

Read More

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद अक्षराज : बालासाहेब फुलपगारदि.११, पालम (परभणी) : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील प्रतिकात्मक भारतीय संविधानाची प्रतिमा तोडून संविधानाची विटंबना व अवमान करणाऱ्या देशद्रोही आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावे या मागणी साठी व सदरील घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी पालम येथील आंबेडकर अनुयायीनी…

Read More

आज २२ लाख मतदार ठरवणार उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद

विनोद मेढा यांचा विजय निश्चित अती लोक प्रियतेमुळे मतदारांचे मत अक्षराज : हरी कापसेदि.२०, तलासरी : काल दि.२० नोव्हेंम्बर२०२४ रोजी सकाळी ७वाजे पासून ते सायंकाळी६वाजेपर्यंत मतदान केंन्द्रावर मतदान करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली.जिल्ह्यातील सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सोमवारी संध्याकाळी ५वा.संपली व मतदारांशी संपर्क व भेटीगाठी सुरु झाली. यावेळी पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात एकूण…

Read More
error: Content is protected !!