ग्रामविकास विभाग राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार

ग्रामविकास विभाग राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार अक्षराज : प्रतिनिधी दि.३०, मुंबई : राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे पुरस्कार अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

व्याघ्र संवर्धनात नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी धोरण आखणार – मुख्यमंत्री फडणवीस

व्याघ्र संवर्धनात नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी धोरण आखणार – मुख्यमंत्री फडणवीस अक्षराज : प्रतिनिधी दि. ३०, मुंबई : महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाची वाटचाल देशात आदर्श ठरली आहे. राज्यात वन विभागाच्या प्रयत्नांमुळे वाघांची संख्या वाढली आहे. आज आपण केवळ व्याघ्रसंवर्धन करत नाही, तर वन पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था घडवत आहोत. पुढील काळात व्याघ्र संवर्धनात नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविण्यासाठी नवीन…

Read More

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश अक्षराज : प्रतिनिधी दि.३०, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शाळेतील गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी सीसीटीव्ही उपयुक्त ठरेल. यावेळी आमदार किसन कथोरे, आमदार सुरेश म्हात्रे, आमदार सुलभा गायकवाड, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले,…

Read More

डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते शुभारंभ

डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते शुभारंभ अक्षराज : विश्वनाथ शेनोय  दि.०७, ठाणे : रविवार दि.०६ रोजी विवियाना मॉल, ठाणे येथे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर डिजीटल वारी मध्ये…

Read More

कार्यालयीन वेळेत कर्मचारी खेळताय जुगार ! 

कार्यालयीन वेळेत कर्मचारी खेळताय जुगार !  अक्षराज : विनोद गिरीदि.०३, डोंबीवली (ठाणे) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या 10/ई प्रभाग मधील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत दावडी गाव, रीजन्सी येथील कार्यालय परिसरात पैज लावत रोज जुगार खेळत असतात अशी माहिती भेटल्यानंतर  सदर ठिकाणी जाऊन बघितले असता माहितीमध्ये सत्यता आढळून आली.या वेळी सदर ठिकाणी जीपीएस कॅमेऱ्याच्या सहाय्याने व्हिडिओ…

Read More

श्रमजीवी कामगार संघटनेचा नवनिर्वाचित क.डों. म.पा आयुक्तांना इशारा…

श्रमजीवी कामगार संघटनेचा नवनिर्वाचित क.डों. म.पा आयुक्तांना इशारा… अक्षराज : भानुदास गायकवाड दि.२४, कल्याण (ठाणे) : दिनांक २३ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल आणि श्रमजीवी कामगार संघटना कार्याध्यक्ष सुलतान तसेच व संघटनेचे कल्याण युनिटचे कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. पालिकेच्या घनकचरा विभागातील नवीन ठेकेदार सुमित अल्को पास्ट कंपनीने सफाई कर्मचाऱ्यांची नवीन भरती न…

Read More

ताल बार अँड रेस्टॉरंटवर धाड ! २३ जणांवर गुन्हा दाखल…

ताल बार अँड रेस्टॉरंटवर धाड ! २३ जणांवर गुन्हा दाखल… अक्षराज : भानुदास गायकवाड  दि.०३, कल्याण (ठाणे ) : महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीतील ताल बार अँड रेस्टॉरंटवर, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ कल्याण यांच्या आदेशाने, गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सहाय्याने रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. ही कारवाई मध्यरात्री १:४० वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी तपासणी केली…

Read More

संविधान परिचय कार्यशाळेतून नमुंमपा कर्मचाऱ्यांनी जाणून घेतली संविधानाची मूल्ये

संविधान परिचय कार्यशाळेतून नमुंमपा कर्मचाऱ्यांनी जाणून घेतली संविधानाची मूल्ये अक्षराज : जे. के. पोळ  दि.०२, नवी मुंबई : अमृतमहोत्सवी संविधान पर्वाच्या अनुषंगाने भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात संविधान अमृत महोत्सव साजरा होत असून त्या अंतर्गत ‘घरोघरी संविधान अभियान’ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहर संविधान साक्षर होण्याच्या…

Read More

बकरी ईद सण उत्साह निमित्ताने टिळक नगर पोलीस ठाणे तर्फे रूट मार्च

बकरी ईद सण उत्साह निमित्ताने टिळक नगर पोलीस ठाणे तर्फे रूट मार्च अक्षराज : विश्वनाथ शेनोय  दि.०३, डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली टिळक नगर पोलीस ठाणे वतीने कायदा व सुव्यवस्था सोबत आगामी बकरी ईद सण उत्साह अनुषंगाने रूट मार्चचे आयोजन सोमवार दि.०२ रोजी करण्यात आले. सदर रूट मार्च पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

कल्याण रेल्वे स्टेशनवरून मारवाडसाठी निघालेले वृद्ध बेपत्ता !

कल्याण रेल्वे स्टेशनवरून मारवाडसाठी निघालेले वृद्ध बेपत्ता ! अक्षराज : भानुदास गायकवाड दि.०१, कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवरून एक वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील सिवास गावचे रहिवासी ५८ वर्षीय कालूराम दीपारामजी चौधरी हे २९ मेच्या रात्री हडपसर-जोधपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने मारवाड जंक्शनसाठी घरातून निघाले होते. मात्र ते ना ठरलेल्या गंतव्यस्थळी…

Read More
error: Content is protected !!