हिमायतनगर बजरंग दलची कावड यात्रा भर पावसात जय श्री रामाच्या गजरात संपन्न

हिमायतनगर बजरंग दलची कावड यात्रा भर पावसात जय श्री रामाच्या गजरात संपन्न अक्षराज : प्रतिनिधी दि.१८, हिमायतनगर (नांदेड) : शहरातील बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते यावर्षी दिनांक १८ ऑगस्ट रोजी श्रावणाच्या चौथ्या सोमवारी सहस्त्रकुंड ते हिमायतनगर पायी १५ किमी प्रवास करून हजारो कावडधाऱ्यानी जय श्री रामाचा…

Read More

दहशतीची हवा काढली – पोलिसांनी गुन्हेगारांना रस्त्यावर धुळ चारली

दहशतीची हवा काढली – पोलिसांनी गुन्हेगारांना रस्त्यावर धुळ चारली येरवड्यात गुन्हेगारांची दिंड – पोलिसांचा कडक इशारा अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१२, पुणे : येरवडा गणेशनगर परिसरात हत्यारासह दहशत माजवणाऱ्या टोळीला पोलिसांनी शेवटी गजाआड करून त्यांच्या माजाला चाप लावला. दिनांक 05 ऑगस्ट रोजी रात्री चा सुमारास हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या सात आरोपींवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल…

Read More

दहावी, बारावी मध्ये ९० टक्के मार्क मिळवल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ताज हॉटेलमध्ये मिळाली मेजवानी

दहावी, बारावी मध्ये ९० टक्के मार्क मिळवल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ताज हॉटेलमध्ये मिळाली मेजवानी मानव सेवा प्रतिष्ठानने ताज हॉटेलमध्ये विद्यार्थ्यांचा केला सत्कार अक्षराज : विनोद वास्करदि.११, शिळफाटा (ठाणे) : शिळफाटा जंक्शन नाक्यावरून मानव सेवा प्रतिष्ठान तर्फे दहावी व बारावीचे २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मेजवानीसाठी हॉटेल ताज ग्रँड मुंबई येथे लक्झरी बसणे ट्रिप घेऊन गेले….

Read More

भाजपाकडून दिव्यात भव्य तिरंगा रॅली

भाजपाकडून दिव्यात भव्य तिरंगा रॅली कजरी महोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात संपन्न अक्षराज : विनोद वास्करदि.११, दिवा (ठाणे) : दिव्यात भारतीय जनता पार्टी कडून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या भारत देशाच्या सीमेवरील जवानाच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा पदयात्रा आयोजित केली होती.ग्लोबल शाळेपासून भव्य तिरंगा रॅलीची सुरुवात…

Read More

येरवड्यात कोयत्यांचा मध्यरात्री दहशत नाच — गणेश नगर परिसर थरारले

येरवड्यात कोयत्यांचा मध्यरात्री दहशत नाच — गणेश नगर परिसर थरारले अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.०८, येरवडा (पुणे) : येरवडा गणेश नगर भागातील औद्योगिक शाळा , परिसरात, लॉकअप ग्रुप, दुर्गा माता मंदिर, या भागामध्ये टोळक्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास अक्षरशः दहशत नाच घातला. हातात धारदार कोयते, चेहऱ्यावर रुमाल, डोळ्यांत विक्राळ रोष आणि तोंडातून गलिच्छ शिव्यांचा पाऊस — या मोकाट…

Read More

नागरिकांच्या मोठया संघर्षातून मलनित्सारण वाहिनेच्या भुमिपूजनाचा संभारभ

नागरिकांच्या मोठया संघर्षातून मलनित्सारण वाहिनेच्या भुमिपूजनाचा संभारभ अक्षराज : प्रतिनिधी दि.०५, आंबेगाव ( पुणे) : आंबेगाव खुर्द या ठिकाणी नागरिक ड्रेनेज च्या पाण्याने नागरिक भयंकर ग्रासले असून नागरिकांच्या समस्येकडे प्रशासन वारंवार कानाडोळा करते आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील याकडे प्रशासकीय अधिकारी खासदार, आमदार, माजी नगरसेवक यांचे दुर्लक्ष होताना दिसते. नागरिकांच्या समस्या वारंवार सांगून देखील…

Read More

नो-पार्किंगचा कहर — येरवड्याचा उमदा तरुण ठार

नो-पार्किंगचा कहर — येरवड्याचा उमदा तरुण ठार अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.०५, कोरेगाव पार्क (पुणे) : ३ ऑगस्ट, पहाटे येरवड्यातील लक्ष्मी नगरात राहणारा हसतमुख, अभ्यासू आणि खेळाडू स्वभावाचा तरुण अजिंक्य राजू गायकवाड (वय २२) काल सकाळी आपल्या लाडक्या बहिणी अनुष्काला कॉलेजला सोडायला गेला. पण पुणे-सेंड मिरज कॉलेजजवळ नो-पार्किंगमधून वेगाने धावून आलेल्या बेदरकार चारचाकीने त्याच्या दुचाकीचा अक्षरशः…

Read More

ग्रामविकास विभाग राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार

ग्रामविकास विभाग राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार अक्षराज : प्रतिनिधी दि.३०, मुंबई : राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे पुरस्कार अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

व्याघ्र संवर्धनात नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी धोरण आखणार – मुख्यमंत्री फडणवीस

व्याघ्र संवर्धनात नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी धोरण आखणार – मुख्यमंत्री फडणवीस अक्षराज : प्रतिनिधी दि. ३०, मुंबई : महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाची वाटचाल देशात आदर्श ठरली आहे. राज्यात वन विभागाच्या प्रयत्नांमुळे वाघांची संख्या वाढली आहे. आज आपण केवळ व्याघ्रसंवर्धन करत नाही, तर वन पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था घडवत आहोत. पुढील काळात व्याघ्र संवर्धनात नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविण्यासाठी नवीन…

Read More

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश अक्षराज : प्रतिनिधी दि.३०, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शाळेतील गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी सीसीटीव्ही उपयुक्त ठरेल. यावेळी आमदार किसन कथोरे, आमदार सुरेश म्हात्रे, आमदार सुलभा गायकवाड, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले,…

Read More
error: Content is protected !!