डायघर गावासाठी भूमिपुत्र एकवटले, सहाय्यक आयुक्तांना घातला घेराव

डायघर गावासाठी भूमिपुत्र एकवटले, सहाय्यक आयुक्तांना घातला घेराव ठाणे जिल्ह्यातील ५० गावातील संघटना एकत्र येऊन दिवा प्रभाग समितीला दिली धडक; जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांना दिले निवेदन अक्षराज : विनोद वास्करदि.२५, डायघर गाव (ठाणे) : ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील सर्व संघटनांनी दिवा प्रभाग समितीला धडक दिली. सहाय्यक आयुक्तांना तसेच सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना घेराव घालून…

Read More

नमुंमपा पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव स्पर्धा २०२४ पारितोषिक विजेत्या मंडळांचा सन्मान

नमुंमपा पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव स्पर्धा २०२४ पारितोषिक विजेत्या मंडळांचा सन्मान अक्षराज : जे.के.पोळ  दि.१८, नवी मुंबई :  हवामानात व पर्जन्यमानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचे परिणाम आपण सारेजण अनुभवत आहोत, हे सुरळीत करण्यासाठी निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याकडे प्रत्येकानेच काटेकोर लक्ष देण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव आपण आनंदात व उत्साहात साजरा करतानाच निसर्गाचे भान ठेवून…

Read More

दहावी, बारावी मध्ये ९० टक्के मार्क मिळवल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ताज हॉटेलमध्ये मिळाली मेजवानी

दहावी, बारावी मध्ये ९० टक्के मार्क मिळवल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ताज हॉटेलमध्ये मिळाली मेजवानी मानव सेवा प्रतिष्ठानने ताज हॉटेलमध्ये विद्यार्थ्यांचा केला सत्कार अक्षराज : विनोद वास्करदि.११, शिळफाटा (ठाणे) : शिळफाटा जंक्शन नाक्यावरून मानव सेवा प्रतिष्ठान तर्फे दहावी व बारावीचे २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मेजवानीसाठी हॉटेल ताज ग्रँड मुंबई येथे लक्झरी बसणे ट्रिप घेऊन गेले….

Read More

ग्रामविकास विभाग राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार

ग्रामविकास विभाग राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार अक्षराज : प्रतिनिधी दि.३०, मुंबई : राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे पुरस्कार अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

तरुणांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी सीडीएसए आणि सीसीडीटी कडून रोजगार मेळाव्याचे आयोजन

तरुणांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी सीडीएसए आणि सीसीडीटी कडून रोजगार मेळाव्याचे आयोजन अक्षराज : प्रतिनिधी दि.०८, मानखुर्द (मुंबई) : सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड अॅक्शन (सीडीएसए) ने कमिटेड कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट (सीसीडीटी) च्या सहकार्याने स्थानिक तरुणांना विविध क्षेत्रातील संभाव्य नियोक्त्यांशी जोडून सक्षम बनवण्याच्या उद्देशाने रोजगार मेळा यशस्वीरित्या आयोजित केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय झोपडपट्टीवासी महासंघाचे अध्यक्ष…

Read More

ठाण्यात शुक्रवारी पुन्हा पाणीबाणी…

ठाण्यात शुक्रवारी पुन्हा पाणीबाणी… अक्षराज : संजय पंडित दि.७, ठाणे : मे महिना सुरु होताच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली आहे. अशातच आता पाणी कपातीच्या आव्हानाला ठाणेकरांना सामोरं जावं लागत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा केला…

Read More

डॉ.मिलिंद आंबेरकर यांना राज्यस्तरीय आदर्श राजा स्वराज्य संस्थापक छ.शिवाजी महाराज प्रेरणा राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित

कोकण सुपुत्र डॉ.मिलिंद आंबेरकर यांना राज्यस्तरीय आदर्श राजा स्वराज्य संस्थापक छ.शिवाजी महाराज प्रेरणा राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित अक्षराज : प्रतिनिधी दि.०६, मुंबई : प्रेरणा प्रतिष्ठान व प्रेरणा नाट्य मंडळ रंगमंच महाराष्ट्र तर्फे सातव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले….

Read More

टाकळी ढोकेश्वर येथे रंगलेल्या दत्तनाम सप्ताहाची आज सांगता

टाकळी ढोकेश्वर येथे रंगलेल्या दत्तनाम सप्ताहाची आज सांगता ग्रामस्थांच्या वतीने दररोज हजारो भाविकांना अन्नदान… अक्षराज : वसंत रांधवणदि.०५, पारनेर (अहिल्यानगर) : तालुक्यातील आदर्श गाव टाकळीढोकेश्वर गावचे ग्रामदैवत व परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दत्त मंदिराच्या प्रांगणात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम रोज रंगत असून, दररोज हजारो भाविकांची हजेरी लागत आहे. या हरिनाम सप्ताहाची सांगता…

Read More

ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करा

ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करा अक्षराज : विनोद वास्करदि. १७, ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन पिण्याच्या…

Read More

खबरदार ! रेल्वे गाड्यांवर रंगाचे फुगे मारल्यास पोलिसांकडून होणार सक्त कारवाई…

खबरदार ! रेल्वे गाड्यांवर रंगाचे फुगे मारल्यास पोलिसांकडून होणार सक्त कारवाई… अक्षराज : विश्वनाथ शेनोयदि.१३, डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे व ठाण्यातील अधिकारी अंमलदार यांनी होळी सणाच्या अनुषंगाने शाळेत जाऊन जनजागृती कार्यक्रम घेतले. त्यासोबत दि.१२ रोजी डोंबिवली रेल्वे स्टेशन लगत असलेले शास्त्रीनगर झोपडपट्टी ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण…

Read More
error: Content is protected !!