Headlines

बापरे ! मित्रानेच मित्रावर केला प्राणघातक हल्ला !!

मित्रानेच मित्रावर केला प्राणघातक हल्ला ! विंचूरमध्ये चाकूने मित्रावर वार – आरोपी अटकेत प्रतिनिधी : सुनिल क्षिरसागर दि.०५, विंचूर (नाशिक) : विंचूर शहरात धक्कादायक प्रकार घडला असून, मित्रानेच आपल्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना विंचूर येथील मारवाडी पेठ परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. व्यापारी पवन नंदकुमार जाजू हे आपल्या घरासमोर…

Read More

पोलीस आयुक्त साहेब, येरवडा भागात नेमकं चाललं तरी काय ?

पोलीस आयुक्त साहेब, येरवडा भागात नेमकं चाललं तरी काय ? पेट्रोलिंग कुठं गायब झालंय? डीबी पथक झोपेत आहे का? अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.०८, येरवडा (पुणे) : लोक ओरडतात “सुरक्षा कुठंय?” आणि प्रशासन मात्र शांत!पोलीस निष्क्रिय, गुंड सक्रीय — येरवड्यात कायदा गुंडांच्या पायाशी पडला का? येरवड्यात १०-१२ जणांचा दहशतीचा हल्ला — लक्ष्मीनगरात शस्त्रांसह धुमाकूळयेरवडा परिसर…

Read More

तरुणीचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून फेकणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

देसाई गाव खाडी पुलाखालील ट्रॉली बॅगेतील अनोळखी महिलेच्या प्रेताचे गुढ उकलले !अक्षराज : विनोद वास्करदि.२६, देसाईगांव (ठाणे) : देसाई गावच्या खाडी पुलाखाली ट्रॉली बॅगेत आढळलेल्या मुलीच्या मृतदेहाचे गुढ उकळले असून घरातल्या भांडणावरुन आरोपीने गळा दाबून खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीस २४ तासाच्या आत अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.अधिकृत सुत्रांनी…

Read More

मिताली आंबेरकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित

मिताली आंबेरकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित अक्षराज : प्रतिनिधी दि.०६, मुंबई : प्रेरणा प्रतिष्ठान व प्रेरणा नाट्य मंडळ रंगमंच महाराष्ट्र तर्फे सातव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मिताली मिलिंद आंबेरकर यांनी केलेल्या कार्याची…

Read More

ठाण्यात शुक्रवारी पुन्हा पाणीबाणी…

ठाण्यात शुक्रवारी पुन्हा पाणीबाणी… अक्षराज : संजय पंडित दि.७, ठाणे : मे महिना सुरु होताच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली आहे. अशातच आता पाणी कपातीच्या आव्हानाला ठाणेकरांना सामोरं जावं लागत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा केला…

Read More

डायघर गावासाठी भूमिपुत्र एकवटले, सहाय्यक आयुक्तांना घातला घेराव

डायघर गावासाठी भूमिपुत्र एकवटले, सहाय्यक आयुक्तांना घातला घेराव ठाणे जिल्ह्यातील ५० गावातील संघटना एकत्र येऊन दिवा प्रभाग समितीला दिली धडक; जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांना दिले निवेदन अक्षराज : विनोद वास्करदि.२५, डायघर गाव (ठाणे) : ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील सर्व संघटनांनी दिवा प्रभाग समितीला धडक दिली. सहाय्यक आयुक्तांना तसेच सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना घेराव घालून…

Read More

तरुणांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी सीडीएसए आणि सीसीडीटी कडून रोजगार मेळाव्याचे आयोजन

तरुणांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी सीडीएसए आणि सीसीडीटी कडून रोजगार मेळाव्याचे आयोजन अक्षराज : प्रतिनिधी दि.०८, मानखुर्द (मुंबई) : सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड अॅक्शन (सीडीएसए) ने कमिटेड कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट (सीसीडीटी) च्या सहकार्याने स्थानिक तरुणांना विविध क्षेत्रातील संभाव्य नियोक्त्यांशी जोडून सक्षम बनवण्याच्या उद्देशाने रोजगार मेळा यशस्वीरित्या आयोजित केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय झोपडपट्टीवासी महासंघाचे अध्यक्ष…

Read More

पोलिसांकडून तरुणांना बेदम मारहाण ! दोषींवर कारवाईची मागणी

पोलिसांकडून तरुणांना बेदम मारहाण ! दोषींवर कारवाईची मागणी…अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.३०, येरवडा (पुणे) : येरवड्यातील लक्ष्मीनगर भागातील दोन तरुणांवर पोलीस मार्शलांनी अमानुष मारहाण केल्याची घटना दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजीच्या रात्री उशिरा घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारहाण केल्याने दोघांचे हात फॅक्चर झाले आहेत. पीडित तरुण व त्यांचे कुटुंब आणि स्थानिक नागरिक पोलीस ठाण्यात…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मल दिंडी’, ‘चरणसेवा’ आणि ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा समारोप

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मल दिंडी’, ‘चरणसेवा’ आणि ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा समारोप अक्षराज : विकास सरवळे दि.०६, पंढरपूर :  सर्व संतांनी निसर्गप्रेमाचा आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्यांवर, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून वारकरी करतात, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंढरपूर पंचायत…

Read More

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद अक्षराज : बालासाहेब फुलपगारदि.११, पालम (परभणी) : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील प्रतिकात्मक भारतीय संविधानाची प्रतिमा तोडून संविधानाची विटंबना व अवमान करणाऱ्या देशद्रोही आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावे या मागणी साठी व सदरील घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी पालम येथील आंबेडकर अनुयायीनी…

Read More
error: Content is protected !!