Headlines

पोलिसांकडून तरुणांना बेदम मारहाण ! दोषींवर कारवाईची मागणी

पोलिसांकडून तरुणांना बेदम मारहाण ! दोषींवर कारवाईची मागणी…अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.३०, येरवडा (पुणे) : येरवड्यातील लक्ष्मीनगर भागातील दोन तरुणांवर पोलीस मार्शलांनी अमानुष मारहाण केल्याची घटना दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजीच्या रात्री उशिरा घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारहाण केल्याने दोघांचे हात फॅक्चर झाले आहेत. पीडित तरुण व त्यांचे कुटुंब आणि स्थानिक नागरिक पोलीस ठाण्यात…

Read More

ग्रामविकास विभाग राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार

ग्रामविकास विभाग राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार अक्षराज : प्रतिनिधी दि.३०, मुंबई : राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे पुरस्कार अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

काश्मिरात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला ! २८ ठार, २४ जखमी

काश्मिरात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला ! २८ ठार, २४ जखमी अक्षराज : वृत्तसंकन दि .२३ , जम्मू काश्मीर : पुलवामा नंतर आता पहलगाम हल्ला ! पोलिसांच्या वेशातील ८ ते १० दहशतवाद्यांनी पर्यटकांना नावे विचारली, आयकार्ड बघितली अन् गोळ्या घातल्या; मृतांमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्ये, विदेशातील पर्यटकांचा समावेश, २४ जखमींमध्ये महाराष्ट्रातील दोघे; दहशतवाद्यांनी केले ‘टार्गेट किलिंग’ जम्मू: काश्मीर…

Read More

बापरे ! मित्रानेच मित्रावर केला प्राणघातक हल्ला !!

मित्रानेच मित्रावर केला प्राणघातक हल्ला ! विंचूरमध्ये चाकूने मित्रावर वार – आरोपी अटकेत प्रतिनिधी : सुनिल क्षिरसागर दि.०५, विंचूर (नाशिक) : विंचूर शहरात धक्कादायक प्रकार घडला असून, मित्रानेच आपल्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना विंचूर येथील मारवाडी पेठ परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. व्यापारी पवन नंदकुमार जाजू हे आपल्या घरासमोर…

Read More

पंढरपूर येथे ‘कृषी पंढरी’ कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे ‘कृषी पंढरी’ कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन अक्षराज : साहेबराव परबत दि,०६. पंढरपूर (सोलापूर) :  शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण…

Read More

जायकवाडी धरणाचे आपत्कालीनसह सर्व २७ दरवाजे उघडले

जायकवाडी धरणाचे आपत्कालीनसह सर्व २७ दरवाजे उघडले १ लाख १३ हजार १८४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग; गोदावरी नदीला पुर, गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा अक्षराज : प्रतिनिधी  दि.१५, पैठण (छ.संभाजीनगर) : नाशिक जिल्ह्यात व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे धरणात पाण्याची जोरदार आवक झाली. १ लाख १३ हजार…

Read More

ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करा

ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करा अक्षराज : विनोद वास्करदि. १७, ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन पिण्याच्या…

Read More

अक्षराज मीडियाच्या पत्रकारास शिळफाट्याच्या भर चौकात मारहाण

अक्षराज मीडियाच्या पत्रकारास शिळफाट्याच्या भर चौकात मारहाण अक्षराज : प्रतिनिधी  दि.२८, दिवा (ठाणे) : शुक्रवार, दिनांक २८ मार्च २०२५ रोजी अक्षराज मीडियाचे कल्याण ग्रामीण विधानसभा पत्रकार विनोद वास्कर यांना दुपारच्या सुमारास  शिळफाट्याच्या भर चौकात राहुल काटे आणि जितू आलीमकर या गावगुंडानी मारहाण केली आहे. विनोद वास्कर यांना त्यांनतरउपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read More

पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचा विरोध, १४ जण ताब्यात

कल्याणी नगरातील ‘हॉटेल बॉलर’ पबमध्ये वाद ! पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचा विरोध, १४ जण ताब्यात अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.१४, येरवडा (पुणे) : येरवडा पोलीस हद्दीतील कल्याणी नगर परिसरातील ‘हॉटेल बॉलर’ पबमध्ये रविवारी रात्री वादग्रस्त घटना घडली. येथे नेदरलँडमधील आर्टिस्ट इम्रान नासिर खान याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र सोशल मीडियावर हा कलाकार…

Read More

भाजपाकडून दिव्यात भव्य तिरंगा रॅली

भाजपाकडून दिव्यात भव्य तिरंगा रॅली कजरी महोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात संपन्न अक्षराज : विनोद वास्करदि.११, दिवा (ठाणे) : दिव्यात भारतीय जनता पार्टी कडून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या भारत देशाच्या सीमेवरील जवानाच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा पदयात्रा आयोजित केली होती.ग्लोबल शाळेपासून भव्य तिरंगा रॅलीची सुरुवात…

Read More
error: Content is protected !!