Headlines

“स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी, पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न”

“स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी, पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न” अक्षराज : विकास सरवळे दि. ०६ , पंढरपूर (सोलापूर) : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपरिवार पंढरपूर येथे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पायी वारी सोहळ्याची परंपरा राखत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा सन्मान करण्यात…

Read More

टाकळी ढोकेश्वर येथे रंगलेल्या दत्तनाम सप्ताहाची आज सांगता

टाकळी ढोकेश्वर येथे रंगलेल्या दत्तनाम सप्ताहाची आज सांगता ग्रामस्थांच्या वतीने दररोज हजारो भाविकांना अन्नदान… अक्षराज : वसंत रांधवणदि.०५, पारनेर (अहिल्यानगर) : तालुक्यातील आदर्श गाव टाकळीढोकेश्वर गावचे ग्रामदैवत व परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दत्त मंदिराच्या प्रांगणात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम रोज रंगत असून, दररोज हजारो भाविकांची हजेरी लागत आहे. या हरिनाम सप्ताहाची सांगता…

Read More

‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’, हरित वारी उपक्रमांतर्गत तयार केलेल्या ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’, हरित वारी उपक्रमांतर्गत तयार केलेल्या ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन अक्षराज : विकास सरवळे दि.०६ , पंढरपूर (सोलापूर) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’, हरित वारी उपक्रमांतर्गत तयार केलेल्या ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन करण्यात आले….

Read More

टाकळीढोकेश्वर येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन

टाकळी ढोकेश्वर येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन महिला व बाल विकास विभागाचा पुढाकार अक्षराज : वसंत रांधवण दि.१६, अहिल्यानगर : जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील बालकांसाठी बालकल्याण, व्यक्तिमत्त्व विकास, संघभावना, शिस्त व सांस्कृतिक जाणीव वाढविण्याच्या उद्देशाने महिला व बालविकास विभागाच्या वतीने पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथिल आदर्श ग्रामीण मंडळ संचलित, नवीन गोकुळ बालसदन…

Read More

एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ मोहिम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणासह पर्यावरणविषयक लघुपटांचे प्रदर्शनअक्षराज : प्रतिनिधीदि.०५ आळंदी (पुणे) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी (एडीटी) विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ३०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (मॅनेट) यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

ताल बार अँड रेस्टॉरंटवर धाड ! २३ जणांवर गुन्हा दाखल…

ताल बार अँड रेस्टॉरंटवर धाड ! २३ जणांवर गुन्हा दाखल… अक्षराज : भानुदास गायकवाड  दि.०३, कल्याण (ठाणे ) : महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीतील ताल बार अँड रेस्टॉरंटवर, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ कल्याण यांच्या आदेशाने, गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सहाय्याने रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. ही कारवाई मध्यरात्री १:४० वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी तपासणी केली…

Read More

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक ओबीसींच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी संघटनेचे कार्य – खा. समीर भुजबळ अक्षराज : वसंत रांधवणदि.१२, अहिल्यानगर : जिल्ह्यातील दक्षिण भागातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, नगर, पारनेर, कर्जत-जामखेड यांसह उत्तर भागातील राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहता, भाबळेश्वर या तालुक्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आज शनिवार…

Read More

पारनेर तहसील कार्यालयात मुलभूत सुविधांचा अभाव

पारनेर तहसील कार्यालयात मुलभूत सुविधांचा अभाव… वृद्ध नागरिक व महिलांना सर्वाधिक अडचणी अक्षराज : वसंत रांधवणदि.२९, पारनेर (अहिल्यानगर) : शहरातील तहसील कार्यालय डिजिटल युगात प्रवेश करत असताना देखील, येथिल भौतिक सुविधांचा पुरता अभाव आहे. नागरिकांची कामे ऑनलाईन पद्धतीने होत असली, तरी तहसील कार्यालय परिसरात पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट असल्याने त्याचा वापरही नागरिकांना करता…

Read More

शिळगावात कचऱ्याचे साम्राज्य… नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शिळगावात कचऱ्याचे साम्राज्य… नागरिकांचे आरोग्य धोक्यात…अक्षराज : विनोद वास्करदि. १७, शिळफाटा (ठाणे) : दिवा प्रभाग समितीमध्ये येत असलेल्या शिळगावांमध्ये घंटागाडी येत नसल्यामुळे घरोघरी कचऱ्याच्या डस्टबिन ग्रामस्थांच्या घरी फुल झाल्या आहेत. तसेच रस्त्यावर सुद्धा अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात फोन लावले असता माहिती देतात की, डायघर येथील कचरा प्रकल्प बंद असल्यामुळे…

Read More

ग्रामविकास विभाग राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार

ग्रामविकास विभाग राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार अक्षराज : प्रतिनिधी दि.३०, मुंबई : राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे पुरस्कार अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More
error: Content is protected !!