newsaksharaj2021@gmail.com

युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी आपली काळजी कशी घ्यावी ??

युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी आपली काळजी कशी घ्यावी ?? अक्षराज : जे. के. पोळदि.०७, ठाणे : युध्दजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी : १. प्रशासनामार्फत हवाई हल्याच्या वेळी कमी जास्त आवाजात वाजविल्या जाणाऱ्या सायरनचा आवाज आल्यानंतर त्वरीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यांत यावा. सायरन २ मिनिटे कमी जास्त आवाजात ऐकू आल्यानंतर उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरातील इलेक्ट्रिसिटी…

Read More

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये आज होणार मॉक ड्रिल !

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये आज होणार मॉक ड्रिल ! मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह संवेदनशील ठिकाणांचा समावेश अक्षराज : जे. के. पोळ  दि.०६, ठाणे : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील १६  ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवार दि.७ मे रोजी…

Read More

मिताली आंबेरकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित

मिताली आंबेरकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित अक्षराज : प्रतिनिधी दि.०६, मुंबई : प्रेरणा प्रतिष्ठान व प्रेरणा नाट्य मंडळ रंगमंच महाराष्ट्र तर्फे सातव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मिताली मिलिंद आंबेरकर यांनी केलेल्या कार्याची…

Read More

डॉ.मिलिंद आंबेरकर यांना राज्यस्तरीय आदर्श राजा स्वराज्य संस्थापक छ.शिवाजी महाराज प्रेरणा राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित

कोकण सुपुत्र डॉ.मिलिंद आंबेरकर यांना राज्यस्तरीय आदर्श राजा स्वराज्य संस्थापक छ.शिवाजी महाराज प्रेरणा राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित अक्षराज : प्रतिनिधी दि.०६, मुंबई : प्रेरणा प्रतिष्ठान व प्रेरणा नाट्य मंडळ रंगमंच महाराष्ट्र तर्फे सातव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले….

Read More

माल वाहतूक टेम्पो पलटी ; जीवितहानी नाही

माल वाहतूक टेम्पो पलटी ; जीवितहानी नाही अक्षराज : भाऊसाहेब पाटीलदि.५, मानखुर्द (मुंबई) : आज दि.५ मे रोजी सकाळी ८:२५ वाजता वाशी भाजी मार्केट वरून येणारा MH 01CV 9343 भाजी माल वाहतूक टेम्पो, वीर जिजामाता भोसले मार्ग, घाटकोपर मानखुर्द जोड रस्ता म्हाडा कॉलनी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालाच्या अवजड वजनाने पलटी होऊन अपघात झाल्याची घटना…

Read More

टाकळी ढोकेश्वर येथे रंगलेल्या दत्तनाम सप्ताहाची आज सांगता

टाकळी ढोकेश्वर येथे रंगलेल्या दत्तनाम सप्ताहाची आज सांगता ग्रामस्थांच्या वतीने दररोज हजारो भाविकांना अन्नदान… अक्षराज : वसंत रांधवणदि.०५, पारनेर (अहिल्यानगर) : तालुक्यातील आदर्श गाव टाकळीढोकेश्वर गावचे ग्रामदैवत व परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दत्त मंदिराच्या प्रांगणात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम रोज रंगत असून, दररोज हजारो भाविकांची हजेरी लागत आहे. या हरिनाम सप्ताहाची सांगता…

Read More

पारनेर तहसील कार्यालयात मुलभूत सुविधांचा अभाव

पारनेर तहसील कार्यालयात मुलभूत सुविधांचा अभाव… वृद्ध नागरिक व महिलांना सर्वाधिक अडचणी अक्षराज : वसंत रांधवणदि.२९, पारनेर (अहिल्यानगर) : शहरातील तहसील कार्यालय डिजिटल युगात प्रवेश करत असताना देखील, येथिल भौतिक सुविधांचा पुरता अभाव आहे. नागरिकांची कामे ऑनलाईन पद्धतीने होत असली, तरी तहसील कार्यालय परिसरात पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट असल्याने त्याचा वापरही नागरिकांना करता…

Read More

प्रेम संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा…

प्रेम संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा… परप्रांतीय प्रियकराच्या मदतीने पतीचा खून… अक्षराज : वसंत रांधवणदि.२९,पारनेर (अहिल्यानगर) : निघोज ते पाबळ रस्त्यावर १३ एप्रिल रोजी झालेल्या अपघाताच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात नसून बाबाजी शिवाजी गायके यांचा खूनच झाला असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, त्याच्या पत्नीनेच परप्रांतीय…

Read More

पहलगाम अतिरेक्यांच्या हल्ल्यात डोंबिवलीतील ३ पर्यटकांचा मृत्यू

पहलगाम अतिरेक्यांच्या हल्ल्यात डोंबिवलीतील ३ पर्यटकांचा मृत्यू ! मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर… अक्षराज : जे. के. पोळ दि.२२, ठाणे : जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे.पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या…

Read More
error: Content is protected !!