newsaksharaj2021@gmail.com

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस केंद्राचा पुरस्कार अक्षराज : प्रमोद डफळ  दि.१६, राहुरी (अहल्यानगर) : राहुरी विद्यापीठ  जम्मू येथील शेर-ए-काश्मीर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 41 व्या वार्षिक बैठकीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे विभागातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस सन 2025-26 या वर्षातील राष्ट्रीय…

Read More

नवी मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार सुखकर !

नवी मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार सुखकर.. अक्षराज : जे. के. पोळ  दि.१५, नवी मुंबई : नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास आत्ता सुखकर होणार असून, सिडकोच्या अखत्यारीतील स्थानके येत्या ६ महिन्यात मध्य रेल्वेकडे होणार हस्तांतरित करण्यात येणार आहेत. सिडको प्रशासन अधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत तोडगा काढण्यात खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे….

Read More

पिटसई मुळगाव येर्थे विविध कार्यक्रमाचे आयोजन

पिटसई मुळगाव येर्थे विविध कार्यक्रमाचे आयोजन अक्षराज : प्रतिनिधीदि.१६, रायगड : सालाबाद प्रमाणे याही वर्षी नुकताच पिटसई मुळगाव, तळा. रायगड, येथे ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुंबईकर मंडळ तसेच कालिका माता क्रिकेट आणि नाच मंडळ यांच्या उपस्थिती मध्ये सार्वजनिक कार्यक्रम नुकतेच गाव पिटसई मुळगाव येथे कालिका माता प्रीमियर लीग (KPL) २०२६ पर्व ४ थे मोठ्या उत्साहात…

Read More

टाकळी ढोकेश्वर येथे कांदाप्रश्नी रविंद्र राजदेव आक्रमक

टाकळीढोकेश्वर येथे कांदाप्रश्नी रविंद्र राजदेव आक्रमक नगर – कल्याण महामार्गावर छेडलं रास्ता रोको आंदोलन अक्षराज : वसंत रांधवणदि.१५, पारनेर (अहिल्यानगर) : नगर कल्याण महामार्गावर टाकळी ढोकेश्वर येथील महात्मा फुले चौकात आज अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी ढोकेश्वर गटाचे खंबीर नेते निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली कांदा प्रश्नी…

Read More

‘एचपीव्ही’ लसीकरणासाठी पुढाकार घ्या; पालकांना आरोग्य विभागाचे आवाहन

‘एचपीव्ही’ लसीकरणासाठी पुढाकार घ्या; पालकांना आरोग्य विभागाचे आवाहन अक्षराज : जे. के. पोळदि.१५, ठाणे : जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींना भविष्यातील गर्भाशय मुख कर्करोग आजारापासून संरक्षण मिळावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. १४ वर्षे पूर्ण झालेल्या व १५ वर्षे पूर्ण न झालेल्या सर्व मुलींना ही लस शासनामार्फत विनामूल्य उपलब्ध करून…

Read More

भारतभूमीच्या संरक्षणासाठी मुंबईत होणार ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

भारतभूमीच्या संरक्षणासाठी मुंबईत होणार “श्री राजमातंगी महायज्ञ” गेल्या काही वर्षांत जगभरात कुठेनाकुठे लहान मोठी युद्ध अविरत सुरु आहेत. इस्त्रायल आणि हमास यांमधील युद्धात अपरिमित वित्त आणि जीवित हानी झाली. रशिया आणि युक्रेन युद्धानेही जगाची आर्थिक गणिते बदलली.  पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतालाही ऑपरेशन सिंदूर घडवावे लागले.  इराण, अमेरिका यांमधील वाद तर विकोपाला पोहोचला होता, ज्याचे पर्यावसान एकमेकांवरील विध्वंसक हल्यांमध्ये झाले.  या वादाचा फटका भारतालाही मोठ्या…

Read More

कापूरबावडी वाहतूक विभागाची धाडसी कारवाई

कापूरबावडी वाहतूक विभागाची धाडसी कारवाई; बेळगावहून चोरी करून आणलेली किया सेल्टोस कार जप्त अक्षराज : तानाजी ताकतोडे दि.१५, ठाणे : कापूरबावडी वाहतूक विभागाने धाडसी आणि समयसूचकता दाखवत बेळगाव येथून चोरी करून आणण्यात आलेली किया कंपनीची सेल्टोस कार जप्त करण्यात यश मिळवले. या कारवाईदरम्यान आरोपी चालकाने पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचाही प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि….

Read More

माजी आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा – माजी आ. राजू पाटील

माजी आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा – राजू पाटील यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल, नेटकऱ्यांचा पाठिंबाअक्षराज : विनोद वास्करदि.१६, कल्याण ठाणे : “माजी खासदार व आमदारांना पेन्शन देण्याचे काहीच कारण नाही. करदात्यांच्या पैशांची नासाडी थांबवा” – मनसेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकी…

Read More

आजपासून रिक्षा परमिट बंद !

आजपासून पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती : परिवहन मंत्री अक्षराज : जे. के. पोळदि.०९, मुंबई : राज्यातील वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आजपासून म्हणजेच ९ मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षांना कोणत्या निकषांवर नवीन…

Read More

विंचूरमध्ये वाहतुकीचा खोळंबा ! घाईघाईच्या नादात वाहने अडकली

विंचूरमध्ये वाहतुकीचा खोळंबा ! वाहनांच्या लांबच- लांब रांगा… अक्षराज : सुनील क्षिरसागर दि.०८, ​विंचूर (नाशिक) : नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे (काँक्रिटीकरण) काम सध्या विंचूर परिसरात वेगाने सुरू आहे. मात्र, या कामामुळे रस्ता अरुंद झाला असतानाच, काही वाहनधारकांच्या ‘शॉर्टकट’ आणि ‘ओव्हरटेकिंग’च्या नादामुळे शनिवारी दुपारी साधारण ११:३० वा. विंचूर कांदा मार्केट समोर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली….

Read More
error: Content is protected !!