धर्मयोद्धा छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास सदैव प्रेरणादायी : राजेश हेलगे

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यात चर्चासत्र संपन्न अक्षराज : प्रतिनिधीदि.१६, बुलडाणा : धर्मवीर संभाजी राजेंचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी आजही त्याग आणि समर्पणाची साक्ष देत आहे. ९ वर्षात 120 लढाया लढून एकही लढाई न हरणारे मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजी राजे कर्तुत्वाने अजरामर झाले. असे मत बुलढाणा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक राजेश हेलगे यांनी व्यक्त केले.बुलढाणा शहरातील जांभरुण…

Read More

महिला लोकशाही दिनाचे १८ मे रोजी आयोजन

महिला लोकशाही दिनाचे १८ मे रोजी आयोजन अक्षराज : जे. के. पोळदि.१६, मुंबई : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हास्तरावर आयोजित महिला लोकशाही दिनाचे सोमवार, १८ मे २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर…

Read More

पिटसई मुळगाव येर्थे विविध कार्यक्रमाचे आयोजन

पिटसई मुळगाव येर्थे विविध कार्यक्रमाचे आयोजन अक्षराज : प्रतिनिधीदि.१६, रायगड : सालाबाद प्रमाणे याही वर्षी नुकताच पिटसई मुळगाव, तळा. रायगड, येथे ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुंबईकर मंडळ तसेच कालिका माता क्रिकेट आणि नाच मंडळ यांच्या उपस्थिती मध्ये सार्वजनिक कार्यक्रम नुकतेच गाव पिटसई मुळगाव येथे कालिका माता प्रीमियर लीग (KPL) २०२६ पर्व ४ थे मोठ्या उत्साहात…

Read More

विंचूरमध्ये वाहतुकीचा खोळंबा ! घाईघाईच्या नादात वाहने अडकली

विंचूरमध्ये वाहतुकीचा खोळंबा ! वाहनांच्या लांबच- लांब रांगा… अक्षराज : सुनील क्षिरसागर दि.०८, ​विंचूर (नाशिक) : नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे (काँक्रिटीकरण) काम सध्या विंचूर परिसरात वेगाने सुरू आहे. मात्र, या कामामुळे रस्ता अरुंद झाला असतानाच, काही वाहनधारकांच्या ‘शॉर्टकट’ आणि ‘ओव्हरटेकिंग’च्या नादामुळे शनिवारी दुपारी साधारण ११:३० वा. विंचूर कांदा मार्केट समोर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली….

Read More

शिळगावात कचऱ्याचे साम्राज्य… नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शिळगावात कचऱ्याचे साम्राज्य… नागरिकांचे आरोग्य धोक्यात…अक्षराज : विनोद वास्करदि. १७, शिळफाटा (ठाणे) : दिवा प्रभाग समितीमध्ये येत असलेल्या शिळगावांमध्ये घंटागाडी येत नसल्यामुळे घरोघरी कचऱ्याच्या डस्टबिन ग्रामस्थांच्या घरी फुल झाल्या आहेत. तसेच रस्त्यावर सुद्धा अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात फोन लावले असता माहिती देतात की, डायघर येथील कचरा प्रकल्प बंद असल्यामुळे…

Read More

ज्वेल ऑफ नवी मुंबई – लॉर्ड बुद्धा पार्क येथे सुशोभीकरण व सोयी सुविधांचा अभाव

पूर्तता करण्यासंदर्भात आयुक्तांना निवेदन… अक्षराज : जे. के. पोळ  दि.०८, नेरूळ (नवी मुंबई) :  ज्वेल ऑफ नवी मुंबई – लॉर्ड बुद्धा पार्क या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची भव्य अशी मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. नवी मुंबईच नाहीतर जवळपासच्या सर्व परिसरातून या पार्कला भेटी देण्याकरिता अनेक अनुयायी आणि नागरिक येत असतात. परंतु या उद्यानात…

Read More

टाकळी ढोकेश्वर येथे आज तुळजाभवानी पालखी यात्रोत्सव

टाकळी ढोकेश्वर येथे आज तुळजाभवानी पालखी यात्रोत्सव पालखीची वाजतगाजत गावातून निघणार मिरवणूक अक्षराज : वसंत रांधवणदि.१६, पारनेर (अहिल्यानगर) : सालाबादप्रमाणे यंदाही टाकळी ढोकेश्वर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व कुलदैवत असलेल्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मानाची पालखीचे हनुमान मंदीरात सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी मुक्कामी आगमन झाले.विधिवत पूजा करून देवीच्या पालखीची स्थापना करण्यात आली….

Read More

चंद्रपूर जिल्ह्यातील १६ हजार ५०५ बालकांना गोवर रुबेला लसीकरण 

चंद्रपूर जिल्ह्यातील १६ हजार ५०५ बालकांना गोवर रुबेला लसीकरण  सर्य यंत्रणा सज्ज, १५ सप्टेबरपासून प्रत्यक्ष लसीकरण अक्षराज : वसंत वडस्कर दि. १५, चंद्रपूर : राज्यातील काही जिल्ह्यातील आश्रमशाळांतील गेवर उद्रेक दिसून आला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील गोवर रुबेला लसीकरणाच्या १०० टक्के अंमलबजावणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. १५ सप्टेबरपासून लसीकरण करण्यासाठी सुरवात होत आहे. जिल्ह्यातील…

Read More

डायघर गावासाठी भूमिपुत्र एकवटले, सहाय्यक आयुक्तांना घातला घेराव

डायघर गावासाठी भूमिपुत्र एकवटले, सहाय्यक आयुक्तांना घातला घेराव ठाणे जिल्ह्यातील ५० गावातील संघटना एकत्र येऊन दिवा प्रभाग समितीला दिली धडक; जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांना दिले निवेदन अक्षराज : विनोद वास्करदि.२५, डायघर गाव (ठाणे) : ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील सर्व संघटनांनी दिवा प्रभाग समितीला धडक दिली. सहाय्यक आयुक्तांना तसेच सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना घेराव घालून…

Read More

नमुंमपा पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव स्पर्धा २०२४ पारितोषिक विजेत्या मंडळांचा सन्मान

नमुंमपा पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव स्पर्धा २०२४ पारितोषिक विजेत्या मंडळांचा सन्मान अक्षराज : जे.के.पोळ  दि.१८, नवी मुंबई :  हवामानात व पर्जन्यमानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचे परिणाम आपण सारेजण अनुभवत आहोत, हे सुरळीत करण्यासाठी निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याकडे प्रत्येकानेच काटेकोर लक्ष देण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव आपण आनंदात व उत्साहात साजरा करतानाच निसर्गाचे भान ठेवून…

Read More
error: Content is protected !!