Headlines

बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला जीव

बारा वर्षांच्या देवेंद्रला न्याय मिळणार का ? प्रशासनावर सवाल ! अक्षराज : विनोद वास्कर दि.१०, दिवा (ठाणे) : ज्याच्या आयुष्याची सुरुवातच झाली नव्हती, त्याचा शेवट झाला. दिवा शहरात अवघ्या बारा व्या वर्षी डॉक्टरच्या चुकीमुळे देवेंद्रचा जीव गेला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.काय वाटले असेल त्या माय-माऊलीला जिने नऊ महिने यातना भोगून…

Read More

पोलिसांकडून तरुणांना बेदम मारहाण ! दोषींवर कारवाईची मागणी

पोलिसांकडून तरुणांना बेदम मारहाण ! दोषींवर कारवाईची मागणी…अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.३०, येरवडा (पुणे) : येरवड्यातील लक्ष्मीनगर भागातील दोन तरुणांवर पोलीस मार्शलांनी अमानुष मारहाण केल्याची घटना दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजीच्या रात्री उशिरा घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारहाण केल्याने दोघांचे हात फॅक्चर झाले आहेत. पीडित तरुण व त्यांचे कुटुंब आणि स्थानिक नागरिक पोलीस ठाण्यात…

Read More

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू अक्षराज : सुनिल फर्डे दि.१०, शहापूर (ठाणे) : शहापूर तालुक्यातील कासगाव परिसरात समृद्धी महामार्गावर दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला MH 40 CM 4612 हा एक ट्रक बंद पडल्याने तो…

Read More

धर्मयोद्धा छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास सदैव प्रेरणादायी : राजेश हेलगे

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यात चर्चासत्र संपन्न अक्षराज : प्रतिनिधीदि.१६, बुलडाणा : धर्मवीर संभाजी राजेंचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी आजही त्याग आणि समर्पणाची साक्ष देत आहे. ९ वर्षात 120 लढाया लढून एकही लढाई न हरणारे मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजी राजे कर्तुत्वाने अजरामर झाले. असे मत बुलढाणा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक राजेश हेलगे यांनी व्यक्त केले.बुलढाणा शहरातील जांभरुण…

Read More

भारतभूमीच्या संरक्षणासाठी मुंबईत होणार ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

भारतभूमीच्या संरक्षणासाठी मुंबईत होणार “श्री राजमातंगी महायज्ञ” गेल्या काही वर्षांत जगभरात कुठेनाकुठे लहान मोठी युद्ध अविरत सुरु आहेत. इस्त्रायल आणि हमास यांमधील युद्धात अपरिमित वित्त आणि जीवित हानी झाली. रशिया आणि युक्रेन युद्धानेही जगाची आर्थिक गणिते बदलली.  पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतालाही ऑपरेशन सिंदूर घडवावे लागले.  इराण, अमेरिका यांमधील वाद तर विकोपाला पोहोचला होता, ज्याचे पर्यावसान एकमेकांवरील विध्वंसक हल्यांमध्ये झाले.  या वादाचा फटका भारतालाही मोठ्या…

Read More

संविधान परिचय कार्यशाळेतून नमुंमपा कर्मचाऱ्यांनी जाणून घेतली संविधानाची मूल्ये

संविधान परिचय कार्यशाळेतून नमुंमपा कर्मचाऱ्यांनी जाणून घेतली संविधानाची मूल्ये अक्षराज : जे. के. पोळ  दि.०२, नवी मुंबई : अमृतमहोत्सवी संविधान पर्वाच्या अनुषंगाने भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात संविधान अमृत महोत्सव साजरा होत असून त्या अंतर्गत ‘घरोघरी संविधान अभियान’ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहर संविधान साक्षर होण्याच्या…

Read More

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद अक्षराज : बालासाहेब फुलपगारदि.११, पालम (परभणी) : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील प्रतिकात्मक भारतीय संविधानाची प्रतिमा तोडून संविधानाची विटंबना व अवमान करणाऱ्या देशद्रोही आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावे या मागणी साठी व सदरील घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी पालम येथील आंबेडकर अनुयायीनी…

Read More

नो-पार्किंगचा कहर — येरवड्याचा उमदा तरुण ठार

नो-पार्किंगचा कहर — येरवड्याचा उमदा तरुण ठार अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.०५, कोरेगाव पार्क (पुणे) : ३ ऑगस्ट, पहाटे येरवड्यातील लक्ष्मी नगरात राहणारा हसतमुख, अभ्यासू आणि खेळाडू स्वभावाचा तरुण अजिंक्य राजू गायकवाड (वय २२) काल सकाळी आपल्या लाडक्या बहिणी अनुष्काला कॉलेजला सोडायला गेला. पण पुणे-सेंड मिरज कॉलेजजवळ नो-पार्किंगमधून वेगाने धावून आलेल्या बेदरकार चारचाकीने त्याच्या दुचाकीचा अक्षरशः…

Read More

जायकवाडी धरणाचे आपत्कालीनसह सर्व २७ दरवाजे उघडले

जायकवाडी धरणाचे आपत्कालीनसह सर्व २७ दरवाजे उघडले १ लाख १३ हजार १८४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग; गोदावरी नदीला पुर, गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा अक्षराज : प्रतिनिधी  दि.१५, पैठण (छ.संभाजीनगर) : नाशिक जिल्ह्यात व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे धरणात पाण्याची जोरदार आवक झाली. १ लाख १३ हजार…

Read More

शिंदे गटाने हिंदुत्व ८ हजारात विकले का ?

मुस्लिमांना ८ हजारात स्टॉल देऊन दिव्यातील शिंदे गटाने हिंदुत्व ८ हजारात विकले का ?शिवसेना ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडेंचा शिंदे गटाला टोलाअक्षराज :विनोद वास्कर दि. २९, दिवा (ठाणे) : शिंदे गटाच्या शहरप्रमुखामार्फत दिवा शहरात दिवा महोत्सव सुरू असून येथे मुस्लिमांना ८ हजारात व्यावसायिक स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परिणामी हिंदुत्वावरून उद्धव साहेबांवर टीका करणाऱ्या शिंदे…

Read More
error: Content is protected !!