Headlines

जायकवाडी धरणाचे आपत्कालीनसह सर्व २७ दरवाजे उघडले

जायकवाडी धरणाचे आपत्कालीनसह सर्व २७ दरवाजे उघडले १ लाख १३ हजार १८४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग; गोदावरी नदीला पुर, गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा अक्षराज : प्रतिनिधी  दि.१५, पैठण (छ.संभाजीनगर) : नाशिक जिल्ह्यात व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे धरणात पाण्याची जोरदार आवक झाली. १ लाख १३ हजार…

Read More

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक ओबीसींच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी संघटनेचे कार्य – खा. समीर भुजबळ अक्षराज : वसंत रांधवणदि.१२, अहिल्यानगर : जिल्ह्यातील दक्षिण भागातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, नगर, पारनेर, कर्जत-जामखेड यांसह उत्तर भागातील राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहता, भाबळेश्वर या तालुक्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आज शनिवार…

Read More

कल्याण रेल्वे स्टेशनवरून मारवाडसाठी निघालेले वृद्ध बेपत्ता !

कल्याण रेल्वे स्टेशनवरून मारवाडसाठी निघालेले वृद्ध बेपत्ता ! अक्षराज : भानुदास गायकवाड दि.०१, कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवरून एक वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील सिवास गावचे रहिवासी ५८ वर्षीय कालूराम दीपारामजी चौधरी हे २९ मेच्या रात्री हडपसर-जोधपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने मारवाड जंक्शनसाठी घरातून निघाले होते. मात्र ते ना ठरलेल्या गंतव्यस्थळी…

Read More

येळी येथे रेती चोरीवर संयुक्त कारवाई !

येळी येथे रेती चोरीवर संयुक्त कारवाई !लोहा तहसीलदारांची धाड रेती काढण्याचेअनेक साहित्य जप्त अक्षराज : साहेबराव गागलवाडदि.२१ , नांदेड : नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन प्लश आउट अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने दि.२० डिसेंबर रोजी उस्मान नगर हद्दीतील लोहा तालुक्यातील येळी येथे…

Read More

जवानाचा सन्मान पायदळी तुडवला ! निवृत्त सैनिकाची ६ लाखांची फसवणूक

निवृत्त सैनिकाची ६ लाखांची फसवणूक, पैसे मागताच जीवे मारण्याची धमकी! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१०, लोहगाव (पुणे ) : देशासाठी सीमेवर शौर्य गाजवणाऱ्या एका निवृत्त सैनिकाच्या सन्मानाची पुणे शहरात अक्षरशः लक्तरे वाजवली गेली आहेत.पुणे शहरातील लोहगाव भागातील ‘साई समृद्धी पार्क’ या वादग्रस्त आणि बेकायदेशीर बांधकाम प्रकल्पाच्या नावाखाली एका तथाकथित बिल्डरने निवृत्त सैनिक जनार्दन वैद्यनाथ यादव…

Read More

शिळगावात कचऱ्याचे साम्राज्य… नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शिळगावात कचऱ्याचे साम्राज्य… नागरिकांचे आरोग्य धोक्यात…अक्षराज : विनोद वास्करदि. १७, शिळफाटा (ठाणे) : दिवा प्रभाग समितीमध्ये येत असलेल्या शिळगावांमध्ये घंटागाडी येत नसल्यामुळे घरोघरी कचऱ्याच्या डस्टबिन ग्रामस्थांच्या घरी फुल झाल्या आहेत. तसेच रस्त्यावर सुद्धा अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात फोन लावले असता माहिती देतात की, डायघर येथील कचरा प्रकल्प बंद असल्यामुळे…

Read More

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर अक्षराज : विकास वाघ दि.०३ ,धाराशिव : मान्सुनपुर्व पाऊस धाराशिव जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेती पिकाची व झालेल्या नुकसानीची पहाणी केली. काक्रंबा येथील महादेव पाटील (यांच्या गट नं. ३८८)…

Read More

खासदार निलेश लंकेच्या आंदोलनाला यश !

खासदार निलेश लंकेच्या आंदोलनाला यश ! नगर – मनमाड रस्त्याच्या कामास प्रारंभ उपोषण मागे, प्रकल्प संचालकांचे लेखी आश्वासन अक्षराज : वसंत रांधवणदि.१३, अहिल्यानगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांच्या निर्देशानंतर ठेकेदाराने नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू केल्याने, तसेच हे काम कालबद्ध पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने खासदार नीलेश लंके यांनी काल, शुक्रवारपासून सुरू…

Read More

पारनेर तहसील कार्यालयात मुलभूत सुविधांचा अभाव

पारनेर तहसील कार्यालयात मुलभूत सुविधांचा अभाव… वृद्ध नागरिक व महिलांना सर्वाधिक अडचणी अक्षराज : वसंत रांधवणदि.२९, पारनेर (अहिल्यानगर) : शहरातील तहसील कार्यालय डिजिटल युगात प्रवेश करत असताना देखील, येथिल भौतिक सुविधांचा पुरता अभाव आहे. नागरिकांची कामे ऑनलाईन पद्धतीने होत असली, तरी तहसील कार्यालय परिसरात पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट असल्याने त्याचा वापरही नागरिकांना करता…

Read More

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे आमदार दातेंनी शासनाचे वेधले लक्ष

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी अक्षराज : वसंत रांधवणदि.०२, पारनेर (अहिल्यानगर) : पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागांत मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगर तालुक्यातील वाळुंबा नदीला आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले असून, यामध्ये रस्ते, शेती, पिके, जनावरे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर…

Read More
error: Content is protected !!