Headlines

तरुणीचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून फेकणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

देसाई गाव खाडी पुलाखालील ट्रॉली बॅगेतील अनोळखी महिलेच्या प्रेताचे गुढ उकलले !अक्षराज : विनोद वास्करदि.२६, देसाईगांव (ठाणे) : देसाई गावच्या खाडी पुलाखाली ट्रॉली बॅगेत आढळलेल्या मुलीच्या मृतदेहाचे गुढ उकळले असून घरातल्या भांडणावरुन आरोपीने गळा दाबून खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीस २४ तासाच्या आत अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.अधिकृत सुत्रांनी…

Read More

टाकळीढोकेश्वर येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन

टाकळी ढोकेश्वर येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन महिला व बाल विकास विभागाचा पुढाकार अक्षराज : वसंत रांधवण दि.१६, अहिल्यानगर : जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील बालकांसाठी बालकल्याण, व्यक्तिमत्त्व विकास, संघभावना, शिस्त व सांस्कृतिक जाणीव वाढविण्याच्या उद्देशाने महिला व बालविकास विभागाच्या वतीने पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथिल आदर्श ग्रामीण मंडळ संचलित, नवीन गोकुळ बालसदन…

Read More

दारूच्या नशेत नागरिकांशी दादागिरी करणाऱ्या चार पोलिसांचं निलंबन

वरिष्ठांची ‘वीजेच्या वेगाची’ कारवाई! ​अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१४, विश्रांतवाडी (पुणे) : पुणे शहरातून पोलिसांच्या गैरवर्तणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत सामान्य नागरिकांशी अक्षरशः दादागिरी केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस दलाच्या वरिष्ठांनी कोणतीही दिरंगाई न करता ‘वीजेच्या वेगाने’ कारवाई करत संबंधित…

Read More

कै.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

कै.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थितीअक्षराज : साहेबराव गागलवाडदि.२६, नांदेड : हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्या…

Read More

ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करा

ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करा अक्षराज : विनोद वास्करदि. १७, ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन पिण्याच्या…

Read More
error: Content is protected !!