टाकळीढोकेश्वर येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन

टाकळी ढोकेश्वर येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन महिला व बाल विकास विभागाचा पुढाकार अक्षराज : वसंत रांधवण दि.१६, अहिल्यानगर : जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील बालकांसाठी बालकल्याण, व्यक्तिमत्त्व विकास, संघभावना, शिस्त व सांस्कृतिक जाणीव वाढविण्याच्या उद्देशाने महिला व बालविकास विभागाच्या वतीने पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथिल आदर्श ग्रामीण मंडळ संचलित, नवीन गोकुळ बालसदन…

Read More

टाकळी ढोकेश्वरमध्ये घडले हिंदू – मुस्लिम ऐक्याचे दर्शन

वै. बबन महाराज पायमोडे यांच्या दिंडीचे दर्ग्यात स्वागत अक्षराज : वसंत रांधवणदि.१४, पारनेर (अहिल्यानगर) : हिंदू – मुस्लिम ऐक्याची परंपरा असणाऱ्या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे वै. ह. भ. प. बबन महाराज पायमोडे यांच्या पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना मुस्लिम बांधवांनी हजरत सुफी इस्माईलशहा बाबा दर्गाह येथे या दिंडीचे उत्साहात स्वागत केले….

Read More

सात इंचही जागा देणार नाही : आ. जोरगेवारानी अधिकाऱ्यांना फटकारले 

सात इंचही जागा देणार नाही : आ. जोरगेवारानी अधिकाऱ्यांना फटकारले  अक्षराज : वसंत वडस्कर दि. २१, चंद्रपूर : लोकशाहीत लोकभावनेचा आदर केलै गेला पाहिजे. रामबाग येथील सात एकर जागेवर जिल्हा परिषदेच्या इमारतीला स्थानिकांचा विरेध असतानाही येथे वृक्षतोड करुन कामाला सुरुवात करणे ही योग्य बाब नाही. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सात एकर तर दूर येथील…

Read More

अहिल्यानगरचे भूमिपुत्र संदिप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

अहिल्यानगरचे भूमिपुत्र संदिप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार अक्षराज : वसंत रांधवणदि.२४, अहिल्यानगर : जिल्ह्याचे भूमिपुत्र वीर जवान संदीप पांडुरंग गायकर यांना दहशतवाद्यांविरोधात लढताना वीरमरण आलं. ते सैन्यदलाच्या मराठा बटालियनमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत होते. त्यांच्या बलिदानानं संपूर्ण अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर शनिवारी सकाळी ब्राह्मणवाडा येथे लष्करी…

Read More

चंद्रपूर जिल्ह्यातील १६ हजार ५०५ बालकांना गोवर रुबेला लसीकरण 

चंद्रपूर जिल्ह्यातील १६ हजार ५०५ बालकांना गोवर रुबेला लसीकरण  सर्य यंत्रणा सज्ज, १५ सप्टेबरपासून प्रत्यक्ष लसीकरण अक्षराज : वसंत वडस्कर दि. १५, चंद्रपूर : राज्यातील काही जिल्ह्यातील आश्रमशाळांतील गेवर उद्रेक दिसून आला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील गोवर रुबेला लसीकरणाच्या १०० टक्के अंमलबजावणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. १५ सप्टेबरपासून लसीकरण करण्यासाठी सुरवात होत आहे. जिल्ह्यातील…

Read More

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर..

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर १८ महिने चालणार कुंभमेळा…. अक्षराज : सुनील क्षिरसागर दि.०३ , विंचूर (नाशिक) : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहण होणार आहे. हा भव्य धार्मिक सोहळा तब्बल १८ महिने म्हणजेच ३१ ऑक्टोबर ते जुलै दरम्यान नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर…

Read More

 ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला राज्यात दुसरा क्रमांक; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

 ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला राज्यात दुसरा क्रमांक; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार अक्षराज : भानुदास गायकवाड  दि.०९, ठाणे : महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या ‘१०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम’ या विशेष मोहिमेमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात ‘सर्वोत्तम पोलीस आयुक्तालय’ गटात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ही यशस्वी कामगिरी आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व…

Read More

विंचूरमध्ये वाहतुकीचा खोळंबा ! घाईघाईच्या नादात वाहने अडकली

विंचूरमध्ये वाहतुकीचा खोळंबा ! वाहनांच्या लांबच- लांब रांगा… अक्षराज : सुनील क्षिरसागर दि.०८, ​विंचूर (नाशिक) : नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे (काँक्रिटीकरण) काम सध्या विंचूर परिसरात वेगाने सुरू आहे. मात्र, या कामामुळे रस्ता अरुंद झाला असतानाच, काही वाहनधारकांच्या ‘शॉर्टकट’ आणि ‘ओव्हरटेकिंग’च्या नादामुळे शनिवारी दुपारी साधारण ११:३० वा. विंचूर कांदा मार्केट समोर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली….

Read More

खुशखबर ! पारनेर आगारात ५ नवीन बसेस दाखल

पारनेर आगारात ५ नवीन बसेस दाखल… आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते नवीन बसचे केले लोकार्पण अक्षराज : वसंत रांधवणदि.१८, पारनेर (अहिल्यानगर) : राज्य परिवहन महामंडळाच्या पारनेर आगारात अत्याधुनिक पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत. या नवीन बसचे पूजन व लोकार्पण आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते पार पडले.मागिल काही दिवसापूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…

Read More

महापालिकेने दिव्यात तातडीने डास नियंत्रण धूर फवारणी करावी

महापालिकेने दिव्यात तातडीने डास नियंत्रण धूर फवारणी करावी ज्योती पाटील यांची मागणीअक्षराज : विनोद वास्करदि.१३, दिवा(ठाणे) : सलग तीन-चार दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर दिवा शहरात स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये कचरा साचून राहिल्याने तसेच काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढून मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या आजारांचा धोका…

Read More
error: Content is protected !!