हदगांव ते भानेगांव रोडचे काम अत्यंत संथ गतीने ! जीव मुठीत धरून करावा लागतो गावकऱ्यांना प्रवास

हदगांव ते भानेगांव रोडचे काम अत्यंत संथ गतीने ! जीव मुठीत धरून करावा लागतो गावकऱ्यांना प्रवास अक्षराज : चंद्रकांत भोरेदि.२१, हदगांव (नांदेड) :तालुका हदगांव पासून ९ कि.मी.अंतरावर भानेगाव हे गाव महामार्गापासुन जवळ असताना मुख्य रोड पासुन बऱ्याच दिवसांपासून रोड चे काम चालूं आहे. परंतु गुत्तेदाराच्या हलगर्जीपणा मुळे हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावर…

Read More

कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांचा वचननामा जाहीर

कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांचा वचननामा जाहीर अक्षराज: विनोद वास्करदि. १८, कल्याण( ठाणे) : कल्याण ग्रामीणचे विधानसभेचे मनसेचे उमेदवार प्रमोद रतन पाटील यांना हक्काचा राजू दादा म्हणून ओळखले जातात. हाच हक्काचा माणूस आज पुन्हा एकदा कल्याण ग्रामीण विभागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून आमदारकी लढवत आहे. मागच्या वेळी कल्याण ग्रामीण विभागातून विधानसभेतून निवडून…

Read More

विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे तमाम जनतेचे लक्ष !

विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे तमाम जनतेचे लक्ष ! अक्षराज : राजू गागरेदि.२२, झरी (यवतमाळ) : तालुक्यातील तमाम जनतेच्या नजरा २३ तारखेच्या वणी विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलेल्या आहे.वणी विधानसभेच्या निवडणुकीत बारा उमेदवार राजकीय भविष्य आजमावणार आहे. यात भाजपचे संजीव रेड्डी बोदकुरवार, शिवसेना (उबाठा) चे संजय देरकर, अपक्ष संजय खाडे, मनसेचे राजू उंबरकर,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनिल हेपट, वंचित…

Read More

विशेष अंमली पदार्थ पथक आणि रामनगर पोलीसांची धडक कारवाई

विशेष अंमली पदार्थ पथक आणि रामनगर पोलीसांची धडक कारवाई अक्षराज : विश्वनाथ शेनोय दि.२८, कल्याण (ठाणे) : दि २८/०१/२०२५ रोजी विशेष पथकातील पोलीस उप निरीक्षक/प्रसाद चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीचे अनुषंगाने डोंबिवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे) /पंकज भालेराव, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.हवा. प्रशांत सरनाईक, पोशि निलेश पाटील, तसेच पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण…

Read More

भर पावसात डोंबिवलीत फेरीवाल्यांचा जोरदार मोर्चा

भर पावसात डोंबिवलीत फेरीवाल्यांचा जोरदार मोर्चा… प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास मुख्यालयावर आंदोलनाचा इशारा…. अक्षराज भानुदास गायकवाड  दि.२७, डोंबिवली :  डोंबिवलीत आज भर पावसात कष्टकरी फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांनी जोरदार आंदोलन करत ह प्रभाग क्षेत्र कार्यालयावर मोर्चा नेला. कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियन आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हातगाडी, पथारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

Zepto फूड सप्लायर कंपनीला “मनसे” चा दणका..

Zepto फूड सप्लायर कंपनीला “मनसे” चा दणका.. अक्षराज : विनोद वास्कर दि. २३, नवी मुंबई (ठाणे ) : ज्ञानेश्वर नावाच्या एका मराठी मुलाचा Zepto या कंपनी मध्ये गेल्या ३ महिन्यापासून पगार अडकला होता. आणि कंपनी पगार द्यायला टाळाटाळ करत होती. नवी मुंबईतील सर्व मनसे टीम त्या ठिकाणी पोचली आणि त्या मुलाचा पगार देण्याची मागणी केली…

Read More

आज २२ लाख मतदार ठरवणार उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद

विनोद मेढा यांचा विजय निश्चित अती लोक प्रियतेमुळे मतदारांचे मत अक्षराज : हरी कापसेदि.२०, तलासरी : काल दि.२० नोव्हेंम्बर२०२४ रोजी सकाळी ७वाजे पासून ते सायंकाळी६वाजेपर्यंत मतदान केंन्द्रावर मतदान करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली.जिल्ह्यातील सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सोमवारी संध्याकाळी ५वा.संपली व मतदारांशी संपर्क व भेटीगाठी सुरु झाली. यावेळी पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात एकूण…

Read More

कल्याण फाटा येथे उड्डाणपूल उभारणीसाठी मागणी

कल्याण फाटा येथे उड्डाणपूल उभारणीसाठी मागणी अक्षराज : विनोद वास्कर दि .२३ , ठाणे : मुंब्रा-पनवेल महामार्गावरील कल्याण फाटा परिसरात दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांना, प्रवाशांना व मालवाहतूकदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सदर ठिकाणी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख…

Read More

मुंब्रातील अनधिकृत बांधकारावरून भाजप आक्रमण

मुंब्रातील अनधिकृत बांधकारावरून भाजप आक्रमणसर्वच प्रभाग समिती क्षेत्रात आंदोलन छेडणार अक्षराज : विनोद वास्करदि. २०, मुंब्रा (ठाणे) : मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून गुरुवारी अनधिकृत बांधकामाबाबत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केवळ मुंब्राच नव्हे तर सर्व प्रभाग समिती क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामाबाबत आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजपच्या वतीने…

Read More

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये आज होणार मॉक ड्रिल !

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये आज होणार मॉक ड्रिल ! मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह संवेदनशील ठिकाणांचा समावेश अक्षराज : जे. के. पोळ  दि.०६, ठाणे : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील १६  ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवार दि.७ मे रोजी…

Read More
error: Content is protected !!