विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन, अमरावतीचा 78 वा वर्धापन दिन व समाधी स्थलांतरण सोहळा संपन्न

विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन, अमरावतीचा 78 वा वर्धापन दिन व समाधी स्थलांतरण सोहळा संपन् अक्षराज : प्रतिनिधी दि.०२, अमरावती : निराधारांचा आधार राजीव बसवनाथे व ज्योती राठोड यांचा सन्मानअमरावती येथील विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन याचे संस्थापक पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी आजपासून 78 वर्षांपूर्वी कुष्ठरोगी सेवेची बीजे रोवली होती. आज त्याच बीजांचे वटवृक्षात…

Read More

ठाण्यात शुक्रवारी पुन्हा पाणीबाणी…

ठाण्यात शुक्रवारी पुन्हा पाणीबाणी… अक्षराज : संजय पंडित दि.७, ठाणे : मे महिना सुरु होताच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली आहे. अशातच आता पाणी कपातीच्या आव्हानाला ठाणेकरांना सामोरं जावं लागत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा केला…

Read More

बकरी ईद सण उत्साह निमित्ताने टिळक नगर पोलीस ठाणे तर्फे रूट मार्च

बकरी ईद सण उत्साह निमित्ताने टिळक नगर पोलीस ठाणे तर्फे रूट मार्च अक्षराज : विश्वनाथ शेनोय  दि.०३, डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली टिळक नगर पोलीस ठाणे वतीने कायदा व सुव्यवस्था सोबत आगामी बकरी ईद सण उत्साह अनुषंगाने रूट मार्चचे आयोजन सोमवार दि.०२ रोजी करण्यात आले. सदर रूट मार्च पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

ग्रामविकास विभाग राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार

ग्रामविकास विभाग राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार अक्षराज : प्रतिनिधी दि.३०, मुंबई : राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे पुरस्कार अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस केंद्राचा पुरस्कार अक्षराज : प्रमोद डफळ  दि.१६, राहुरी (अहल्यानगर) : राहुरी विद्यापीठ  जम्मू येथील शेर-ए-काश्मीर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 41 व्या वार्षिक बैठकीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे विभागातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस सन 2025-26 या वर्षातील राष्ट्रीय…

Read More

ठाणे-पालघर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट; २०% बोनसला संचालक मंडळाची मंजुरी

२९.१८ कोटींची तरतूद, कोणत्याही प्रकारची कपात न करण्याचा निर्णय अक्षराज : विनोद वास्करदि. २४, देसाई (ठाणे) : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. दि. २२/०७/२०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व कर्मचाऱ्यांना २०% बोनस देण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. २९.१८ कोटींची तरतूदबँक प्रशासनाने यासाठी २९.१८ कोटी रुपयांची तरतूद…

Read More

“स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी, पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न”

“स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी, पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न” अक्षराज : विकास सरवळे दि. ०६ , पंढरपूर (सोलापूर) : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपरिवार पंढरपूर येथे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पायी वारी सोहळ्याची परंपरा राखत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा सन्मान करण्यात…

Read More

विमान अपघातात अजित पवार यांचे दुःखद निधन !

विमान अपघातात अजित पवार यांचे दुःखद निधन ! अक्षराज : जे. के. पोळदि.२८, मुंबई : आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Read More

युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी आपली काळजी कशी घ्यावी ??

युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी आपली काळजी कशी घ्यावी ?? अक्षराज : जे. के. पोळदि.०७, ठाणे : युध्दजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी : १. प्रशासनामार्फत हवाई हल्याच्या वेळी कमी जास्त आवाजात वाजविल्या जाणाऱ्या सायरनचा आवाज आल्यानंतर त्वरीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यांत यावा. सायरन २ मिनिटे कमी जास्त आवाजात ऐकू आल्यानंतर उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरातील इलेक्ट्रिसिटी…

Read More

नवी मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार सुखकर !

नवी मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार सुखकर.. अक्षराज : जे. के. पोळ  दि.१५, नवी मुंबई : नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास आत्ता सुखकर होणार असून, सिडकोच्या अखत्यारीतील स्थानके येत्या ६ महिन्यात मध्य रेल्वेकडे होणार हस्तांतरित करण्यात येणार आहेत. सिडको प्रशासन अधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत तोडगा काढण्यात खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे….

Read More
error: Content is protected !!